शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

कोव्हीड मुळे यावर्षी नवरात्रोत्सवा वर बंदीचे सावट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 15:12 IST

त्र्यंबकेश्वर : सध्या कोव्हीडचा कहर काहीसा कमी झाला असला तरी नवरात्र उत्सवातील दांडीया गरबा प्रेमींच्या उत्साहावर यावर्षी विरजण पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सप्तशृंगी गडावर यावर्षी शारदीय नवरात्र उत्सवावर बंदी घालण्यात आली आहे. आता हा प्रश्न केवळ कळवण तालुक्या पुरता आहे की जिल्ह्यात शारदीय नवरात्र उत्सवांवर देखील लागु आहे. हे कळण्यास मार्ग नाही. कारण या संदर्भात त्र्यंबकेश्वरचे तहसिलदार दीपक गिरासे म्हणाले अद्याप तरी माङयाकडे नवरात्र उत्सव बंदीचे आदेश आलेले नाहीत. सोमवारी एखादे वेळेस आदेश मिळण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देयेत्या शनीवार पासुन शारदीय नवरात्र उत्सवास प्रारंभ

त्र्यंबकेश्वर : सध्या कोव्हीडचा कहर काहीसा कमी झाला असला तरी नवरात्र उत्सवातील दांडीया गरबा प्रेमींच्या उत्साहावर यावर्षी विरजण पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सप्तशृंगी गडावर यावर्षी शारदीय नवरात्र उत्सवावर बंदी घालण्यात आली आहे. आता हा प्रश्न केवळ कळवण तालुक्या पुरता आहे की जिल्ह्यात शारदीय नवरात्र उत्सवांवर देखील लागु आहे. हे कळण्यास मार्ग नाही. कारण या संदर्भात त्र्यंबकेश्वरचे तहसिलदार दीपक गिरासे म्हणाले अद्याप तरी माङयाकडे नवरात्र उत्सव बंदीचे आदेश आलेले नाहीत. सोमवारी एखादे वेळेस आदेश मिळण्याची शक्यता आहे.असे असले तरी यावर्षी सार्वजनिक शारदीय नवरात्र उत्सवावर होणा-या गर्दीमुळे कोव्हीडचा संसर्ग होउ शकतो या पाशर््वभूमीवर बंदीची शक्यता गृहीत धरु न घरगुती नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी घरोघरी घट स्थापन करण्याची जय्यत तयारी सुरु आहे. घट बसविण्यासाठी लागणारे मडकेज्याचा घटस्थापना करण्यासाठी उपयोग होतो. कुंभारवाड्यात घट स्थापने साठी लागणारे रंगीबेरंगी घट व इतर साहित्य तयार करण्याचे काम युध्द पातळीवर सौ.काळे विहणी व त्यांच्या नाती करत आहेत.तर बांबुपासुन तयार करण्यात येणारी परडी फुलोरा घट ठेवण्या साठी लागणारे बसणे रंगवगैरे मारु नतयार करण्यात आले असल्याची माहिती रमेश काळे व सौ.काळे यांनी दिली. नवरात्रो त्सवाला सार्वजनिक स्वरु प नसले तरी घरगुती घट स्थापना सण साजरा करण्यास उत्साहाचे वातावरण आहे. तसेच गावातील नउ दुर्गा (देवीची मंदिरे) दर्शनासाठी सोशल डिस्टिन्संगचा वापर करु न लोक दर्शनासाठी जाणारच आहेत. त्यात महिला वर्गाचा लक्षणीय सहभाग राहणार आहे.यावर्षी सलग दोन दिवस देवाची पालखी निघणार !यावर्षी नवव्या माळेलाच म्हणजे रविवारी (दि.२५) विजया दशमी असल्याने महामृत्युंजय भगवान त्र्यंबक राजाची पालखी सीमोलंघनासाठी असलेल्या देवाच्याच जागेत (ही जागा धारणे कुटुंबियांनी देवाला दान केली आहे पालखी सीमोलंघनासाठी येत असते. त्यावेळेस परतीच्या मार्गावर ग्रामदेवता महादेवीस सोने (आपट्याची पाने) साडी चोळी देउन पालखी मंदिरात येत असते. तर लगेच दुस-या दिवशी परंपरेप्रमाणे पालखी कुशावर्त तिर्थावर जाईल. तेथुन स्नान पुजा आरती होउन पालखी परत मंदिरात आणण्यात येते. अर्थात सोशल डिस्टिन्संगचा वापर करु न पालखी काढली जाते.

टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वरNavratriनवरात्री