शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
3
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
4
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
5
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
6
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
7
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
8
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
9
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
10
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
11
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
12
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
13
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

‘नाशिक भूषण’ पुरस्कार जायभावे यांना प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2020 12:01 AM

भारतात सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताकाची निर्मिती ही समता, न्याय व स्वातंत्र्य या नीतिमूल्यांची जोपासना करून लोकांमध्ये राष्ट्रीय एकात्मता व बंधुता वाढविण्यासाठी करण्यात आलेली असून, सध्याच्या काळाजी गरज पाहता सामाजिक परिस्थितीनुसार कायद्यात बदल आवश्यक असून, जलद न्याय मिळणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन अ‍ॅड. जयंत जायभावे यांनी केले आहे.

ठळक मुद्देरोटरीतर्फे सन्मान : विधी क्षेत्रात योगदान

नाशिक : भारतात सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताकाची निर्मिती ही समता, न्याय व स्वातंत्र्य या नीतिमूल्यांची जोपासना करून लोकांमध्ये राष्ट्रीय एकात्मता व बंधुता वाढविण्यासाठी करण्यात आलेली असून, सध्याच्या काळाजी गरज पाहता सामाजिक परिस्थितीनुसार कायद्यात बदल आवश्यक असून, जलद न्याय मिळणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन अ‍ॅड. जयंत जायभावे यांनी केले आहे. तसेच प्रत्येक व्यक्तीला नैसर्गिक मूलभूत अधिकार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.रोटरी क्लब आॅफ नाशिकतर्फे न्याय व वकिली क्षेत्रातीस अ‍ॅड. जयंत जायभावे यांना न्यायाधीश अरुण ढवळे यांच्या हस्ते सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन ‘नाशिक भूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले. या पुरस्कार सोहळ्याला उत्तर देताना ते बोलत होते. व्यासपीठावर रोटरी क्लबचे अध्यक्ष मनीष चिंधडे, निवड समिती अध्यक्ष रवि महादेवकर आदी उपस्थित होते.सूत्रसंचालन हेमंत मराठे यांनी केले, तर सचिव डॉ. श्रीया कुलकर्णी यांनी आभार मानले. या पुरस्कार सोहळ्याचे फेसबुक व यू ट्यूबच्या माध्यमातून थेट प्रसारण करण्यात आले होते.न्यायाधीश अरुण ढवळे यांनी मार्गदर्शन करताना वकिलांनी सचोटीने, अभ्यासपूर्वक लोकांकरिता तळमळ ठेवून काम करण्याचा कानमंत्र दिला. तसेच या कामातूनच समाजासाठी वकिली पेशाचे महत्त्व वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक