शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

ओखी वादळाच्या प्रभावामुळे नुकसानग्रस्त शेतकºयांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 00:50 IST

नाशिक : महाराष्ट्राच्या समुद्रकिनाºयावर धडकलेल्या ओखी वादळाच्या प्रभावामुळे नाशिक जिल्ह्यात अवकाळी पाऊस होऊन शेतकºयांच्या रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले असून, खळ्यावर पडलेल्या खरीप पिकाचेही नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून संबंधित शेतकºयांना मदत करण्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या कृषी समितीने शुक्रवारी (दि.८) संमत केला आहे.  कृषी समिती सभा जिल्हा परिषद ...

नाशिक : महाराष्ट्राच्या समुद्रकिनाºयावर धडकलेल्या ओखी वादळाच्या प्रभावामुळे नाशिक जिल्ह्यात अवकाळी पाऊस होऊन शेतकºयांच्या रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले असून, खळ्यावर पडलेल्या खरीप पिकाचेही नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून संबंधित शेतकºयांना मदत करण्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या कृषी समितीने शुक्रवारी (दि.८) संमत केला आहे.  कृषी समिती सभा जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा समितीच्या अध्यक्ष नयना गावित यांच्या अध्यक्षतेत झाली. शेतकºयांना २०१७च्या रब्बी हंगामासाठी हरभरा व गहू बियाण्यांच्या ग्राम बिजोत्पादन कार्यक्रमासाठी अनुदानावर गहू बियाण्याचे लोकवाण-०१, जी डब्ल्यू-४९६, त्र्यंबक, एमआयडब्लू-९१७, एमएससीएस-६२२२, नेत्रावती, एचआय-१५४४, पोषण, एचडी-२९८७, राज-४०३७, एचआय-१४१८ एका शेतकºयांसाठी ४० किलो व हरभºयाचे विजय वान एका शेतकºयास २० किलोप्रमाणे कृषिनिविष्ठा विक्री केंद्रामार्फत देण्यात येत असल्याची माहिती देतानाच शेतकºयांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनही कृषी समिती सभापती नयना गावित यांनी केले आहे. सभेसाठी समितीचे सदस्य एकनाथ गायकवाड, लता बच्छाव, पुष्पा गवळी, ज्योती वाघले, ज्योती राऊत, कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कृषी विकास अधिकारी हेमंत काळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. सानुग्रह अनुदान देणारजिल्ह्यातील १३ जळीत शेतकºयांना सानुग्रह अनुदान म्हणून कृषी समितीमार्फत मदत करण्यासही या सभेत मंजुरी देण्यात आली. यात निफाड तालुक्यातील ११, तर बागलाण व सुरगाणा प्रत्येकी एक असे एकूण  १३ प्रस्ताव मंजूर करण्यात आले.हाराष्ट्र शासनाने २४ नोव्हेंबरला काढलेल्या राजपत्रानुसार कीटकनाशक परवान्याविषयीचे कामकाज जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आले.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस