शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

सिन्नर तालुक्यातील धरणांनी गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 17:55 IST

सिन्नर :तालुक्यातील पाच मोठ्या धरणांपैकी एका धरणात मृतसाठा शिल्लक असून, उर्वरित चार धरणांत जेमतेम पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. अवैध पाणी उपशाविरोधात कडक कारवाईचे धोरण न बाळगल्याने या धरणांमध्ये केवळ चार टक्के साठा शिल्लक आहे.

धरणांमध्ये शिल्लक असलेल्या मृतसाठ्यावर पाणी योजना चालवाव्या लागत आहे. पाचही धरणांत सद्यस्थितीत जलसाठे पिण्यासाठी आरक्षित असून, एकूण केवळ २५ दलघफू (४.३ टक्के) साठा शिल्लक राहिला आहे. सरदवाडी धरणात केवळ मृतसाठा शिल्लक आहे. बोरखिंडला ५, ठाणगाव येथे ४ तर कोनांबेत २ दलघफू पाणी शिल्लक आहे. त्यामुळे आगामी काळात पाण्याचे नियोन करताना कसरत करावी लागेल. भोजापूर धरणात मनेगावसह १६ गावे, कणकोरीसह ५ गावे अवलंबून आहेत. या धरणात १०७ लशलक्ष घनफूट मृतसाठा असल्याने रोजचा ०.५ दशलक्ष घनफूट इतका पाणी वापर पाहता जूनपर्यंत पाणी पुरू शकेल. मात्र, यंदा पाऊस लवकर न झाल्यास ठाणगाव, सरदवाडी व बोरखिंड धरणावर अवलंबून असलेल्या पाणीयोजना अडचणीत येण्याची शक्यता आहे. धरणांतील पाणीपातळी मोठ्या प्रमाणात खालावल्याने तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावी लागण्याची चिन्हे आहे.

टॅग्स :Damधरणwater shortageपाणीटंचाई