शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नर तालुक्यातील धरणांनी गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 17:55 IST

सिन्नर :तालुक्यातील पाच मोठ्या धरणांपैकी एका धरणात मृतसाठा शिल्लक असून, उर्वरित चार धरणांत जेमतेम पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. अवैध पाणी उपशाविरोधात कडक कारवाईचे धोरण न बाळगल्याने या धरणांमध्ये केवळ चार टक्के साठा शिल्लक आहे.

धरणांमध्ये शिल्लक असलेल्या मृतसाठ्यावर पाणी योजना चालवाव्या लागत आहे. पाचही धरणांत सद्यस्थितीत जलसाठे पिण्यासाठी आरक्षित असून, एकूण केवळ २५ दलघफू (४.३ टक्के) साठा शिल्लक राहिला आहे. सरदवाडी धरणात केवळ मृतसाठा शिल्लक आहे. बोरखिंडला ५, ठाणगाव येथे ४ तर कोनांबेत २ दलघफू पाणी शिल्लक आहे. त्यामुळे आगामी काळात पाण्याचे नियोन करताना कसरत करावी लागेल. भोजापूर धरणात मनेगावसह १६ गावे, कणकोरीसह ५ गावे अवलंबून आहेत. या धरणात १०७ लशलक्ष घनफूट मृतसाठा असल्याने रोजचा ०.५ दशलक्ष घनफूट इतका पाणी वापर पाहता जूनपर्यंत पाणी पुरू शकेल. मात्र, यंदा पाऊस लवकर न झाल्यास ठाणगाव, सरदवाडी व बोरखिंड धरणावर अवलंबून असलेल्या पाणीयोजना अडचणीत येण्याची शक्यता आहे. धरणांतील पाणीपातळी मोठ्या प्रमाणात खालावल्याने तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावी लागण्याची चिन्हे आहे.

टॅग्स :Damधरणwater shortageपाणीटंचाई