शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
2
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अज्ञातावर खुनाचा गुन्हा, तपास सीआयडीकडे
4
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
5
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
6
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
7
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
8
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
9
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
10
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
11
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
12
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
13
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
14
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
15
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
16
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
17
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
18
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
19
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
20
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती

तणावमुक्त परीक्षेसाठी राज्यस्तरावर समुपदेशकांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 16:29 IST

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च-२०२० मध्ये घेण्यात येणारी बारावी परीक्षा १८ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२० या महिनाभराच्या कालावधी  होणार आहे. या पार्श्वभूमीवर तणावमुक्त परीक्षेसाठी राज्यस्तरीय मंडळातर्फे दहा समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली असून, हे समुपदेशक सकाळी ८ ते रात्री पर्यंत विद्यार्थी आणि पालकांसाठी भ्रमणध्वनीच्या माध्यमातून उपलब्ध राहणार आहे.

ठळक मुद्दे १८ फेब्रुवारीपासून बारावीची परीक्षातणावमुक्त परीक्षांसाठी समुपदेशक नियुक्त

नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च-२०२० मध्ये घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षा १८ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२० या महिनाभराच्या कालावधी  होणार आहे. या पार्श्वभूमीवर तणावमुक्त परीक्षेसाठी राज्यस्तरीय मंडळातर्फे दहा समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली असून, हे समुपदेशक सकाळी ८ ते रात्री पर्यंत विद्यार्थी आणि पालकांसाठी भ्रमणध्वनीच्या माध्यमातून उपलब्ध राहणार आहे.  माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी)ची लेखी परीक्षा ३ ते २३ मार्च २०२० या कालावधीत नाशिकसह पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेतली जाणार आहे. या परीक्षेच्या काळात अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भीतीने मानसिक दडपणाखाली असतात. अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी तसेच आॅनलाइन समुपदेशन करण्यासाठी राज्यमंडळ स्तरावरून दहा समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित समुपदेशकांचे भ्रमणध्वनी क्रमांक प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे. हे सर्व समुपदेशक सकाळी ८ वाजेपासून ते रात्री ८ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना निशुल्क आवश्यक ते समुपदेशन करतील. परंतु, विद्यार्थी अथवा पालकांनी परीक्षा कें द्र, बैठक व्यवस्था व प्रश्नपत्रिकेसंदर्भातील प्रश्न समुपदेशकांना विचारू नये, असेही मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.  

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकStudentविद्यार्थीexamपरीक्षा