शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

व्यसनमुक्त जीवन जगण्याचे प्रदोष कार्यक्रमात आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 5:20 PM

पिंपळगाव बसवंत : फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप व वेगवेगळ्या जीवघेण्या गेम्सच्या जाळ्यात आजचा तरु ण अडकलेला आहे. आजच्या तरु णांनी हातातील मोबाइलसह व्यसनमुक्तीकडे वळण्याची गरज असल्याचे मत हभप रामायणाचार्य भास्कर रसाळ महाराज यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देपिंपळगाव बसवंत परिसरातील अंबिकानगर येथील शिवलिंग व जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज मंदिराचा वर्धापनदिन व मासिक प्रदोष संपन्न झाला

पिंपळगाव बसवंत : फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप व वेगवेगळ्या जीवघेण्या गेम्सच्या जाळ्यात आजचा तरु ण अडकलेला आहे. आजच्या तरु णांनी हातातील मोबाइलसह व्यसनमुक्तीकडे वळण्याची गरज असल्याचे मत हभप रामायणाचार्य भास्कर रसाळ महाराज यांनी व्यक्त केले. पिंपळगाव बसवंत परिसरातील अंबिकानगर येथील शिवलिंग व जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज मंदिराचा वर्धापनदिन व मासिक प्रदोष संपन्न झाला. यानिमित्त आयोजित कार्यक्र मात ते बोलत होते.अध्यात्म हे परिपूर्ण ज्ञान आहे, आत्मा-दैवी ज्ञान संबंधित आहे, विज्ञानाच्या साह्याने मानवाने प्रगती केली आहे; पण तितकेच नुकसानदेखील केले आहे, ग्रंथ पुराणे सोडून फेसबुक व्हॉट्सअ‍ॅप व मोबाइलवरील वेगवेगळ्या जीवघेण्या गेम्सच्या जाळ्यात आजचा तरु ण अडकलेला आहे. आजच्या मनुष्याला भगवद्गीता, पुराण यावर विश्वास राहिला नाही त्यामुळे दैवी ज्ञानाचा उपयोग आताच्या मानवाला होत नाही. विज्ञान सोडा व आध्यात्मिकाचे पाय धरा तेव्हाच आजचा तरु ण व्यसनमुक्त होईल, असे प्रतिपादन रामायणाचार्य भास्कर रसाळ आहेरगावकर महाराज यांनी केले. यावेळी रामराव डेरे, मनोज शेवरे, पुंडलिक मेधणे, ज्ञानेश्वर बनकर, नाना कुमावत, विजय जाधव, संजय विधाते, भाऊसाहेब खराटे, हनुमंत शेवरे, सचिन कायस्थ, कोंडाजी मोरे आदी उपस्थित होते.याप्रसंगी रामराव डेरे यांनी मनोगतात सांगितले की, मंदिर झाल्यापासून अनेक तरु ण जय बाबाजी भक्त मंडळाच्या सान्निध्यात आले व ते व्यसनमुक्त झाले. वेळोवेळी सामाजिक उपक्र म राबवून व्यसनात अडकलेल्या तरु णांना समाजाच्या योग्य प्रवाहात आणण्यासाठी मासिक प्रदोष कार्यक्र म घेतले जातात.या कार्यक्र मात माजी सैनिक मुरलीधर विधाते यांनी अन्नदान केले. पुढील मासिक प्रदोषात बळी विधाते यांनी अन्नदान करणार असल्याचे सांगितले. बाबाजी भक्त परिवारातर्फेत्यांचे स्वागत व आभार मानण्यात आले.यावेळी नवनाथ विधाते, विनोद विधाते, अमोल आंबेकर, गणेश पवार, अरु ण खोडे, जितू खोडे, ज्ञानेश्वर चव्हाण, लखन शिंदे, हरी शेवरे, श्रवण सोनवणे आदींसह पिंपळगाव परिसरातील भाविक उपस्थित होते.