शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

टमाट्याच्या शेतात सोडली जनावरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 01:53 IST

हजारो रु पये खर्च करून टमाट्याचे उत्पादन घेतले. परंतु झालेला खर्च निघेल एवढादेखील बाजारभाव मिळत मिळत नसल्याने कळवण तालुक्यातील टमाटे उत्पादक शेतकरी हतबल झाले आहेत. गांगवन येथील येथील बाळासाहेब दादाजी जाधव या शेतकऱ्याने सोमवारी (दि. १६ ) सरकारवर तीव्र संताप व्यक्त करून सरकारच्या भूमिकेचा निषेध करत आपल्या एकरभर टमाटा पिकात शेळ्या सोडल्या.

कळवण : हजारो रु पये खर्च करून टमाट्याचे उत्पादन घेतले. परंतु झालेला खर्च निघेल एवढादेखील बाजारभाव मिळत मिळत नसल्याने कळवण तालुक्यातील टमाटे उत्पादक शेतकरी हतबल झाले आहेत. गांगवन येथील येथील बाळासाहेब दादाजी जाधव या शेतकऱ्याने सोमवारी (दि. १६ ) सरकारवर तीव्र संताप व्यक्त करून सरकारच्या भूमिकेचा निषेध करत आपल्या एकरभर टमाटा पिकात शेळ्या सोडल्या. कळवण तालुक्यात कळवण खूर्द, कळवण बु, भुसणी, शिरसमणी, बगडू, भादवण, गांगवण आदी परिसरात मोठ्या प्रमाणात टमाट्याचे उत्पादन घेतले जाते. शेजारील गुजरात राज्यातील सुरत, अहमदाबाद, भरोच, बिल्लीमोरा तसेच नाशिकच्या बाजार समितीत टमाटे विक्र ीसाठी घेऊन जातात. मात्र बाजारभाव मिळत नसल्याने व उत्पादन खर्च सुध्दा निघत नसल्याने टमाटे घेऊन जाणाºया गाडीचे भाडे काही शेतकºयांना खिशातून द्यावे लागत असल्याने शेतकरी संतप्त झाले आहे. ऊस, कांद्यासोबत भाजीपाल्याचे उत्पादन घेण्याला प्राधान्य देणाºया कळवण तालुक्यात भाजीपाला उत्पादनाला मोठ्या प्रमाणात शेतकरी प्राधान्य देतात. कळवण तालुक्यात ३ हजार हेक्टर क्षेत्रात टमाट्याचे उत्पादन घेतले जाते तर मिरचीचे उत्पादन २५०० हेक्टर तर कोबीसह इतर भाजीपाल्या चे १५०० हेक्टर क्षेत्रात उत्पादन घेतले जाते. भाजीपाला तर थेट सुरत, मुंबईच्या बाजारात जातो. मात्र गेल्या काही दिवसांपासून टमाटा उत्पादक पूर्णत: खचला आहे टमाट्याला मातीमोल दर मिळत आहे. खचर्ही निघेल एवढाही दर मिळत नसल्याने शेतकरी हवालिदल झाला आहे. शेतातून टमाटे काढण्याएवढे पैसे हातात येत नसल्याने बाजारात विकण्यापेक्षा गांगवणच्या बाळासाहेब जाधव यांनी एकरभर टमाट्याच्या पिकात जनावरे चारण्याला पसंती दिली आहे. टमाट्याचे दर सातत्याने चढउतार होत असतात. आता दर नाही मिळाला तर चार महीन्यांनी दर मिळेल, या आशेने टमाट्याची लागवड करतात. सहजासहजी हार न मानणारा शेतकरी आता टमाटे काढणीलाही परवडेना झाला असल्यामुळे पूर्णत: खचला असून नैराश्येतून टमाटे रस्त्यावर ओतून देत आहे तर कुठे नांगर फिरवत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीvegetableभाज्या