शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

अंगणवाडी होणार आता ‘आनंदवाडी’

By admin | Updated: July 5, 2017 00:09 IST

नाशिक : नित्यनव उपक्रम व योजना शासन राबवित असताना, त्यात आनंदवाडी’ उपक्रमाची भर पडली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्हा परिषदेच्या अंगणवाड्यांमधून बालकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहवा यासाठी नित्यनव उपक्रम व योजना शासन राबवित असताना, आता त्यात नाशिक जिल्हा परिषदेच्या ‘आनंदवाडी’ उपक्रमाची भर पडली आहे. जिल्ह्णातील ७३ जिल्हा परिषद गटातून प्रत्येकी दोन अंगणवाड्यांची निवड या उपक्रमासाठी करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष शीतल उदय सांगळे यांनी दिली.मंगळवारी (दि.४) जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी नवीन प्रशासकीय इमारतीतील विभागांना भेटी देऊन पाहणी केली. त्यात ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला भेट देऊन टंचाईग्रस्त गावांची माहिती त्यांनी उपअभियंत्यांकडून तत्काळ मागविली आहे. ठोस उपाययोजना राबवून गावे टॅँकरमुक्त करण्यासाठी आवश्यक ती माहिती तत्काळ उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले.