शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
3
"अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
4
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
5
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
6
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
7
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
8
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
9
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
10
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
11
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
12
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
13
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
14
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
15
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
16
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
17
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
18
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
19
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

कृषी ग्रामसभेचा पॅटर्न राज्यात राबविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 12:25 AM

कृषी विभागामार्फत ग्रामीण भागात कृषी ग्रामसभांच्या माध्यमातून शेतकºयांना मार्गदर्शन करण्याचा उपक्रम अत्यंत स्तुत्य व उपयुक्त असून, कृषी ग्रामसभा हा नाशिक पॅटर्न संपूर्ण राज्यात राबविण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे कृषी व फलोत्पादन, पणन आणि पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे.

नाशिक : कृषी विभागामार्फत ग्रामीण भागात कृषी ग्रामसभांच्या माध्यमातून शेतकºयांना मार्गदर्शन करण्याचा उपक्रम अत्यंत स्तुत्य व उपयुक्त असून, कृषी ग्रामसभा हा नाशिक पॅटर्न संपूर्ण राज्यात राबविण्यात येईल,अशी घोषणा राज्याचे कृषी व फलोत्पादन, पणन आणि पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे.नाशिकच्या उंटवाडी येथील कृषी प्रशिक्षण केंद्रात आयोजित कृषी विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. सर्व कृषी अधिकाºयांनी प्रत्यक्ष गावात भेटी देत श् ोतकºयांच्या समस्या जाणून घ्याव्यात तसेच शेतकºयांना त्यावर उपाययोजना सुचवाव्यात. शेतकºयांसाठी असलेल्या योजनांची संपूर्ण माहिती शेतकºयांपर्यंत पोहोचवून त्याबाबत त्यांना मार्गदर्शन करावे, अशी सूचनाही खोत यांनी यावेळी केली. कृषी निविष्ठा केंद्रात शासनाने प्रमाणित केलेल्या औषधांच्या यादीप्रमाणे विक्री होत असल्याने कृषी निरीक्षकांनी दुकानांची तपासणी करावी तसेच या संदर्भात मार्गदर्शन मेळावे, बैठकांचे आयोजन करण्यात यावे, असे निर्देशही त्यांनी दिले. यावेळी कृषी सहसंचालक दिलीप झेंडे, जिल्हा कृषी अधीक्षक टी. एन. जगताप, जिल्हा शल्य चिकित्सक सुभाष जगदाळे यांच्यासह विभागातील अधिकारी उपस्थितहोते.