शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांना पाहिजे तोच निर्णय ते घेतात, फक्त दाखवताना तो सामुहिक दाखवतात"
2
'महाराष्ट्रात कंपनी उघडी ठेवायची असेल तर..; गुजराती कंपन्यांना उद्धव ठाकरेंचा इशारा
3
मध्यंतर...पिक्चर अभी बाकी है दौस्त! घड्याळाचे काटे पवारांकडून ठाकरे-शिंदेंकडे वळले, शहरी मतदारांवर भिस्त
4
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
5
संपादकीय: ऋण काढून सण! बचत घसरली, आता कोण वाचविणार...
6
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
7
भाजपाची चौथ्या-पाचव्या टप्प्यासाठी मोठी तयारी! जे.पी. नड्डा आज निवडणुकीचा आढावा घेणार
8
Rekha Jhunjhunwala यांच्या संपत्तीत 'या' एका शेअरनं लावला सुरुंग; महिन्याभरात संपत्तीत ₹२३०० कोटींची घट
9
आजचे राशीभविष्य - ०९ मे २०२४ : आर्थिक फायदा संभवतो,विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील
10
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
11
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
12
...म्हणून दक्षिण मुंबईची जागा लढवली नाही; मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा खुलासा
13
मेलो तरी चालेल; धनुष्य-बाण, हात, कमळावर लढणार नाही; महादेव जानकर यांचे महत्वाचे वक्तव्य
14
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्युत्तर...
15
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
16
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
17
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
18
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
19
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
20
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला

जलव्यवस्थापनातून कृषिविकास साधावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2019 1:02 AM

नाशिक : शेतीसाठी पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असून, शेतकऱ्यांनी ‘एव्हरी ड्रॉप, डेव्हलप क्रॉप’हे सूत्र वापरून जलव्यवस्थापन करून कृषी विकास साधण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी केले.

ठळक मुद्देराधाकृष्णन : नाशिक जिल्हा कृषी महोत्सवाचे उद्घाटन

नाशिक : शेतीसाठी पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असून, शेतकऱ्यांनी ‘एव्हरी ड्रॉप, डेव्हलप क्रॉप’हे सूत्र वापरून जलव्यवस्थापन करून कृषी विकास साधण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी केले.महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थान यंत्रणा (आत्मा) नाशिक यांच्यातर्फे गोल्फ क्लब मैदानावर गुरुवारी (दि. ०७) नाशिक ‘जिल्हा कृषी महोत्सव २०१९’ दीपप्रज्वलनाने उद्घाटन झाले. व्यासपीठावर आमदार नरेंद्र दराडे, जिल्हा परिषद कृषी समिती सभापती तथा उपाध्यक्ष नयना गावित, विभागीय कृषी सहसंचालक रमेश भताणे, कृषी विकास अधिकारी रमेश शिंदे, आत्माचे उपसंचालक कैलास शिरसाठ, आत्माचे सेवानिवृत्त प्रकल्प संचालक अशोक कांबळे यांच्यासह कृषी विभागाचे विविध अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाºयांनी उपस्थित शेतकºयांना जिल्ह्णातील दुष्काळावर मात करण्यासाठी उपलब्ध पाण्याचा योग्य व नियोजन बद्ध वापर करण्याचे आवाहन केले. त्याचप्रमाणे गटशेतीला व शेतकरी उत्पादन कंपन्यांच्या माध्यमातून शेतकºयांनी एकत्रित येऊन विक्री कौशल्य व विपणन ज्ञान आत्मसात करण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला, तर कृषी क्षेत्रातील महिलांना विशेष प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागाने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत नयना गावित यांनी व्यक्त केले.प्रास्ताविक संजीव फडवळ यांनी केले. सूत्रसंचालन सीमा पेठकर यांनी के ले. दिलीप देवरे यांनी आभार मानले.शेतकरी प्रबोधनावर भरशेतकºयांना आधुनिक कृषि तंत्रज्ञानाची माहिती मिळावी तसेच बाजार व्यवस्थेचे ज्ञान उपलब्ध व्हावे यासाठी नाशिक जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले पाच दिवस या प्रदर्शनाच्या आहे. या प्रदर्शनातून धान्य महोत्सवासह, सेंद्रिय शेतीमाल विक्री, परिसंवाद व चर्चासत्र, विक्रेता खरेदीदार संमेलन, शेतकरी सन्मान यासह खाद्य महोत्सवाचेही आयोजन करण्यात आले आहे.