शहरं
Join us  
Trending Stories
1
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
2
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
3
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
4
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांचा खोचक टोला
5
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
6
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
7
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
8
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
9
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
10
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
11
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
12
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
13
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
14
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
15
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
16
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
18
स्ट्रगलच्या काळात राजकुमार रावची झालेली १० हजारांची फसवणूक, असं काय घडलं होतं?
19
Arvind Kejriwal : "जेलमध्ये तुमचे केजरीवाल..."; सरेंडर करण्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेड्यूल
20
"फोडाफोडीचं राजकारण जनतेला अमान्य’’, एक्झिट पोलनंतर एकनाथ खडसेंचा भाजपाला टोला

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी  किसान सभेचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2018 1:12 AM

शेतक-यांच्या विविध संघटनांनी शुक्रवारी (दि.१) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करीत सरकारचा निषेध नोंदवला. यात महाराष्ट्र राज्य किसान सभेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. गेल्यावर्षी १ जून २०१७ रोजी शेतकरी संप झाल्यानंतर शेतकºयांना संपूर्ण कर्जमुक्ती देण्याचे आश्वासन देऊनही सरकारने पाळले नसल्याने किसान सभेने सरकारविरोधात निषेध व्यक्त शेतकºयांच्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना दिले.

नाशिक : शेतक-यांच्या विविध संघटनांनी शुक्रवारी (दि.१) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करीत सरकारचा निषेध नोंदवला. यात महाराष्ट्र राज्य किसान सभेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. गेल्यावर्षी १ जून २०१७ रोजी शेतकरी संप झाल्यानंतर शेतकºयांना संपूर्ण कर्जमुक्ती देण्याचे आश्वासन देऊनही सरकारने पाळले नसल्याने किसान सभेने सरकारविरोधात निषेध व्यक्त शेतकºयांच्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना दिले.  किसान सभेच्या आंदोलकांनी जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून शेतकरी कसत असलेल्या वनजमिनी, गायरान जमिनी व देवस्थान जमिनीधारक सातत्याने रस्त्यावर येऊन आंदोलन करीत आहे; मात्र सरकारकडून केवळ आश्वासन देत कोणतीही कार्यवाही केली जात नाही. जिल्ह्यातील नांदगाव, मालेगाव, चांदवड, इगतपुरी, दिंडोरी, सिन्नर या तालुक्यांकडे जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करीत असून, शेतकºयांना कर्जपुरवठा करणारी जिल्हा बँक अडचणीत आल्यामुळे कर्ज मिळणे मुश्किल झाले आहे. गावपातळीवरील विविध कार्यकारी सोसायटी कर्जमुक्तीच्या धोरणामुळे अडचणीत आल्या आहेत. त्यामुळे शेतकरी उद््ध्वस्त झाला आहे. याला सर्वस्वी सरकार जबाबदार असल्याचा आरोप करत यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात राजू देसले, भास्कर शिंदे, देवीदास भोपळे,  विजय दराडे, सुकदेव केदारे, नामदेव राक्षे, जगन माळी, किरण डावखर, शिवाजी शिंदे, सूर्यभान शिंदे, संजय बैरागी आदींसह शेतकरी सहभागी झाले होते.

टॅग्स :Farmerशेतकरी