शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

रामवाडी परिसरात अपघातांत वाढ; वाहनांची वर्दळ वाढली

By admin | Published: August 10, 2015 11:22 PM

रामवाडी परिसरात अपघातांत वाढ; वाहनांची वर्दळ वाढली

पंचवटी : येथील रामवाडीतील मुख्य रस्त्यावर वाहतुकीची वर्दळ वाढत चालल्याने दिवसेंदिवस अपघातांत वाढ झाली आहे. अपघात वाढल्याने परिसरातील मुख्य रस्त्यावर गतिरोधक टाकावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. गतिरोधक टाकण्याबाबत शहर वाहतूक पोलीस शाखेकडे पत्रव्यवहार केला होता. त्यांनीही रस्त्याची पाहणी करून गतिरोधक टाकण्याची आवश्यकता असल्याचे मान्य केले आहे. मात्र मनपा प्रशासनाकडून अद्याप दखल घेतली गेलेली नसल्याने परिसरात अपघातांची मालिका सुरूच आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मागणी करूनही प्रशासन या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन कौशल्यानगर, आदर्शनगर, रामवाडी, पाटील चाळ, बायजाबाईची छावणी रस्त्यावर गतिरोधक टाकावेत, अशी मागणी माजी नगरसेवक संजय बागुल, आदिंसह परिसरातील नागरिकांनी पत्रकान्वये केली आहे. (वार्ताहर)