शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

विभागात ३३२ टँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 01:37 IST

नाशिकरोड : उन्हाळा ऋतूच्या अखेरीपर्यंत उन्हाचा चटका व पाण्याची टंचाई भासत असल्याने नाशिक विभागामध्ये ३०३ गाव व ३२६ वाड्यांमध्ये ३३२ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. राज्य शासनाकडून सर्वत्र जलसिंचनाकरिता मोठ्या प्रमाणात आर्थिक निधी उपलब्ध करून सुद्धा पाण्याची टंचाई गेल्यावर्षी पेक्षा यंदा जास्तचगाव व वाड्यांमध्ये जाणवत आहे.

नाशिकरोड : उन्हाळा ऋतूच्या अखेरीपर्यंत उन्हाचा चटका व पाण्याची टंचाई भासत असल्याने नाशिक विभागामध्ये ३०३ गाव व ३२६ वाड्यांमध्ये ३३२ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. राज्य शासनाकडून सर्वत्र जलसिंचनाकरिता मोठ्याप्रमाणात आर्थिक निधी उपलब्ध करून सुद्धा पाण्याची टंचाई गेल्यावर्षी पेक्षा यंदा जास्तचगाव व वाड्यांमध्ये जाणवत आहे. त्यामुळे शासनाकडून नाशिक तालुक्यातील २६२ गाव-वाड्यांमध्ये ७५ ट्रॅक्टरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. धुळे जिल्ह्यातील १८ गावांमध्ये १६ टॅँकर, नंदुरबार जिल्ह्यातील २ गावामध्ये १ टॅँकर, जळगाव जिल्ह्यातील १३४ गावांमध्ये १०५ टॅँकर व अहमदनगर जिल्ह्यातील २१३ गाव-वाड्यांमध्ये ५४ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. नाशिक विभागात जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, नंदुरबार जिल्ह्यात फक्त एकाच टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.नाशिक जिल्ह्यातील टॅँकर संख्या४बागलाण तालुक्यात २२ गाव-वाड्यांमध्ये १५ टॅँकर, देवळा ६ गाव-वाड्यांमध्ये ३ टॅँकर, मालेगाव ४० गाव-वाड्यांमध्ये ८ टॅँकर, नांदगाव ५३ गाव-वाड्यांमध्ये ६ टॅँकर, पेठ ६ गाव-वाड्यांमध्ये २ टॅँकर, सुरगाणा ६ गाववाड्यात २ टॅँकर, सिन्नर ४० गाव वाड्यांमध्ये ११ टॅँकर, त्र्यंबक २३ गाववाड्यांमध्ये ४ टॅँकर, येवला ६६ गाववाड्यांमध्ये २४ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. नाशिक जिल्ह्यातील २६२ गाव-वाड्यांमध्ये ७५ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.३९२ विहिरी अधिग्रहणनाशिक जिल्ह्यात ४७ विहिरी, धुळे जिल्ह्यात ८२ गावांतील ९९ विहिरी, नंदुरबार जिल्ह्यातील ४५ गावांतील ४८ विहिरी, जळगाव जिल्ह्यात १९४ गावात १९६ विहिरी, अहमदनगर जिल्ह्यात ११ गावांमध्ये दोन विहिरी पाण्यासाठी अधिग्रहण करण्यात आल्या आहे.

टॅग्स :Waterपाणीwater scarcityपाणी टंचाई