शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

विभागात ३३२ टँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 01:37 IST

नाशिकरोड : उन्हाळा ऋतूच्या अखेरीपर्यंत उन्हाचा चटका व पाण्याची टंचाई भासत असल्याने नाशिक विभागामध्ये ३०३ गाव व ३२६ वाड्यांमध्ये ३३२ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. राज्य शासनाकडून सर्वत्र जलसिंचनाकरिता मोठ्या प्रमाणात आर्थिक निधी उपलब्ध करून सुद्धा पाण्याची टंचाई गेल्यावर्षी पेक्षा यंदा जास्तचगाव व वाड्यांमध्ये जाणवत आहे.

नाशिकरोड : उन्हाळा ऋतूच्या अखेरीपर्यंत उन्हाचा चटका व पाण्याची टंचाई भासत असल्याने नाशिक विभागामध्ये ३०३ गाव व ३२६ वाड्यांमध्ये ३३२ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. राज्य शासनाकडून सर्वत्र जलसिंचनाकरिता मोठ्याप्रमाणात आर्थिक निधी उपलब्ध करून सुद्धा पाण्याची टंचाई गेल्यावर्षी पेक्षा यंदा जास्तचगाव व वाड्यांमध्ये जाणवत आहे. त्यामुळे शासनाकडून नाशिक तालुक्यातील २६२ गाव-वाड्यांमध्ये ७५ ट्रॅक्टरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. धुळे जिल्ह्यातील १८ गावांमध्ये १६ टॅँकर, नंदुरबार जिल्ह्यातील २ गावामध्ये १ टॅँकर, जळगाव जिल्ह्यातील १३४ गावांमध्ये १०५ टॅँकर व अहमदनगर जिल्ह्यातील २१३ गाव-वाड्यांमध्ये ५४ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. नाशिक विभागात जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, नंदुरबार जिल्ह्यात फक्त एकाच टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.नाशिक जिल्ह्यातील टॅँकर संख्या४बागलाण तालुक्यात २२ गाव-वाड्यांमध्ये १५ टॅँकर, देवळा ६ गाव-वाड्यांमध्ये ३ टॅँकर, मालेगाव ४० गाव-वाड्यांमध्ये ८ टॅँकर, नांदगाव ५३ गाव-वाड्यांमध्ये ६ टॅँकर, पेठ ६ गाव-वाड्यांमध्ये २ टॅँकर, सुरगाणा ६ गाववाड्यात २ टॅँकर, सिन्नर ४० गाव वाड्यांमध्ये ११ टॅँकर, त्र्यंबक २३ गाववाड्यांमध्ये ४ टॅँकर, येवला ६६ गाववाड्यांमध्ये २४ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. नाशिक जिल्ह्यातील २६२ गाव-वाड्यांमध्ये ७५ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.३९२ विहिरी अधिग्रहणनाशिक जिल्ह्यात ४७ विहिरी, धुळे जिल्ह्यात ८२ गावांतील ९९ विहिरी, नंदुरबार जिल्ह्यातील ४५ गावांतील ४८ विहिरी, जळगाव जिल्ह्यात १९४ गावात १९६ विहिरी, अहमदनगर जिल्ह्यात ११ गावांमध्ये दोन विहिरी पाण्यासाठी अधिग्रहण करण्यात आल्या आहे.

टॅग्स :Waterपाणीwater scarcityपाणी टंचाई