शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

खरिपासाठी १६ भरारी पथके तैनात

By admin | Updated: May 9, 2014 23:25 IST

शेतकर्‍यांंसाठी तक्रार निवारण कक्ष स्थापन

शेतकर्‍यांंसाठी तक्रार निवारण कक्ष स्थापननाशिक : खरीप व रब्बी हंगामात शेतकर्‍यांना येणार्‍या अडचणींची सोडवणूक करण्यासाठी व शेतकर्‍यांनी केलेल्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने जिल्हास्तरावर एक व तालुकास्तरावर १५अशा एकूण १६ भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. तसेच शेतकर्‍यांसाठी खास जिल्हा परिषदेत तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.भरारी पथकांमध्ये प्रत्येकी पाच अधिकार्‍यांचा समावेश आहे. जिल्हास्तरावरील भरारी पथकाचे अध्यक्ष कृषी विकास अधिकारी ज्ञानेश्वर बोेराडे, तर सदस्य सचिव म्हणून मोहीम अधिकारी राजेंद्र साळुंखे यांच्यासह जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक पी. वाय. साळुंखे व सहाय्यक निरीक्षक वजन व मापे डी.पी. पवार यांचा समावेश आहे. पंधरा तालुक्यांसाठी १५ भरारी पथकांची नियुक्ती केली असून, त्यात तालुका भरारी पथकाच्या अध्यक्षपदी संबंधित तालुका कृषी अधिकार्‍यांची तर सदस्य सचिव म्हणून कृषी अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे भरारी पथके खरीप व रब्बी हंगामासाठी कार्यरत असतील. त्याचप्रमाणे खरीप हंगामासाठी १५ मे ते १५ ऑगस्ट व रब्बी हंगामासाठी १५ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर २०१४ या काळात जिल्हास्तरावर कृषी विकास अधिकारी यांची निविष्ठा उपलब्धता व निविष्ठांच्या गुणवत्तेबाबतच्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या तक्रार निवारण कक्षाचे कामकाज पाहण्यासाठी मोहीम अधिकारी राजेंद्र साळुंखे व कृषी विस्तार अधिकारी व्ही. पी. केदार यांची नेमणूक करण्यात आली आहे. हा तक्रार निवारण कक्ष सुटीचे दिवस वगळून दररोज सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत कार्यरत राहणार असून, या कालावधीत आलेल्या शेतकर्‍यांच्या अडचणी व तक्रारींचे निराकरण करण्याचे काम या अधिकार्‍यांना करावयाचे आहे.(प्रतिनिधी)