शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
4
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
5
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
6
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
7
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
8
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
9
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
10
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
11
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
12
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
13
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
14
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
15
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
16
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
17
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
18
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
19
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
20
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा

पंजाबच्या लव्हली युनिव्हर्सिटीतून १२० विद्यार्थी महाराष्ट्रात परतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 15:59 IST

लव्हली युनिव्हर्सिटीत शिक्षण घेणारे सुमारे १२० विद्यार्थी महाराष्ट्रात परतले असून नाशिक परिसरातील आडगाव येथील भुजबळ नॉलेज सिटी येथे सोमवारी (दि.४) त्यांचे आगमन झाले. या विद्यार्थ्यानासहा बसमधून त्यांच्या गावाकडे रवाना करण्यात आले असून ४५ विद्यार्थी उद्या महा महाराष्ट्रात पोहचणार आहे.

ठळक मुद्देपंजाबमधून १२० विद्यार्थी महाराष्ट्रात परतलेउर्वरित विद्यार्थी ४५ उद्या परतणार सहा बसमधून भोजन व्यवस्थेसह घराकडे रवानगी.

 नाशिक : पंजाबच्या लव्हली युनिव्हर्सिटीत शिक्षण घेणारे सुमारे १२० विद्यार्थी महाराष्ट्रात परतले असून नाशिक परिसरातील आडगाव येथील भुजबळ नॉलेज सिटी येथे सोमवारी (दि.४) त्यांचे आगमन झाले. या विद्यार्थ्याना भुजबळ नॉलेज सिटी च्या बससमध्ये त्यांचा गावापर्यंत पोहचविण्यात येणार असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छान भुजबळ यांनी दिली आहे. या सर्व विद्यार्थ्यांनी घरी परतल्यावर प्रशासनाने कोरोना संदर्भात दिलेल्या फिजिकल डिस्टन्ससह सर्व नियमांचे पालन करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉक डाऊनमध्ये पंजाबच्या लव्हली युनिव्हर्सिटीत महाराष्ट्रातील १६५ विद्यार्थी अडकलेले होते. वैद्यकीय, कृषी, मॅनजमेंट, पीएचडी व इंजिनियरिंगचे शिक्षण घेत असलेल्या महाराष्ट्रातील या विद्यार्थ्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनात खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह, धिरज शर्मा, रविकांत वरपे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या मदतीने पंजाब वरून नाशिकच्या मेट भुजबळ नॉलेज सिटी आडगाव नाशिक येथे सोमवारी ४ मे रोजी १२० विद्यार्थी आणण्यात आले आहे. त्यानंतर आज सकाळी १० वाजेच्या सुमारास माजी खासदार समीर भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली मेट भुजबळ नॉलेज सिटीमधील सहा बसेसच्या माध्यमातून पालकमंत्री छगन भुजबळ, नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्रातील विविध ठिकाणी सुखरूप पाठविण्यात आले. तर बुधवारी (दि.६) रात्री उर्वरीत ४५ विद्यार्थी दोन बसेसच्या माध्यमातून मेट भुजबळ नॉलेज सिटीत पोहोचणार असून त्यांनाही बसेसद्वारे त्यांच्या घरी सुखरूप पोहचविण्यात येणार आहे. काल आलेल्या १२० विद्यार्थ्यांना रात्री उशिरा भुजबळ नॉलेज सिटीच्या विद्यार्थी वसतीगृहात राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यानंतर सकाळी अल्पोपहार देऊन सर्व विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आल्यानंतर त्यांना सहा बसेसच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात पाठविण्यात आले आहे. यामध्ये नागपूर-वर्धा-अकोला-बुलढाणा १६ औरंगाबाद-जालना-परभणी-लातूर १६, पुणे-२२ मुंबई-ठाणे-पालघर-रायगड १५ अनगर-बीड-उस्मानाबाद-सोलापूर २४ सातारा-सांगली-कोल्हापूर -रत्नागिरी १५ विद्यार्थी या सहा बसेसच्या माध्यमातून पाठविण्यात आले आहे. या सर्व बसेसमध्ये विद्यार्थ्यांना प्रवासात जेवणाची, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून या सर्व बसेसचे संपूर्णपणे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. दरम्यान, नाशिक आणि धुळ्यातील १२ विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी सुखरूप पोहचविण्यात आले आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्याChagan Bhujbalछगन भुजबळSharad Pawarशरद पवार