शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
2
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
3
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
4
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
5
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
6
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
7
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
8
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
9
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
10
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
11
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
12
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
13
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
14
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
15
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
16
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
17
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
18
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
19
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
20
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 

१ लाख ८८ हजार शेतकऱ्यांना मिळाला पीकविम्याचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 00:44 IST

नैसर्गिक आपत्तीमध्ये पिकांच्या होणाºया नुकसानीला संरक्षण मिळावे यासाठी पिकविमा काढण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत असून, आतापर्यंत जिल्ह्णातील १ लाख ३२ हजार ६४ शेतकºयांनी पीकविमा, तर ९८८२ शेतकºयांनी फळपीक विमा घेतला आहे. गतवर्षी जिल्ह्णात एकूण एक लाख ९८ हजार ५१२ शेतकºयांनी पीकविमा योजनेत सहभाग घेतला होता. त्यापैकी १ लाख ८८ हजार ७७२ शेतकºयांना पीकविम्याचा लाभ मिळाल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे.

ठळक मुद्देवाढता कल : यावर्षी चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा

नाशिक : नैसर्गिक आपत्तीमध्ये पिकांच्या होणाºया नुकसानीला संरक्षण मिळावे यासाठी पिकविमा काढण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत असून, आतापर्यंत जिल्ह्णातील १ लाख ३२ हजार ६४ शेतकºयांनी पीकविमा, तर ९८८२ शेतकºयांनी फळपीक विमा घेतला आहे. गतवर्षी जिल्ह्णात एकूण एक लाख ९८ हजार ५१२ शेतकºयांनी पीकविमा योजनेत सहभाग घेतला होता. त्यापैकी १ लाख ८८ हजार ७७२ शेतकºयांना पीकविम्याचा लाभ मिळाल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे.अतिवृष्टीसह इतर नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. यामुळे शेतकºयांना आर्थिक फटका सहन करावा लागत असतो. यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री पीकविमा व हवामानावर आधारित फळपीक विमा योजना सुरू केली आहे. सुरुवातीच्या काळात पीकविम्याकडे शेतकरी गांर्भीयाने लक्ष देत नसल्याने या योजनांना फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. याबाबत शासनस्तरावरून जनजागृती केली गेल्याने सध्या पीकविम्याकडे शेतकºयांचा कल वाढू लागलाआहे. यावर्षी पीकविम्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत आहे. आतापर्यंत जिल्ह्णातील १ लाख ३२ हजार ६४ शेतकºयांनी पीकविमा, तर ९ हजार ८८२ शेतकºयांनी फळपीक विमा घेतला आहे. पीकविम्याअंतर्गत ८० हजार ६६७ हेक्टर, तर फळपिकाचे सात हजार ६२९ हेक्टर इतके क्षेत्र संरक्षित झाले आहे. पीकविमा घेणाºयांमध्ये मालेगाव तालुक्यातील शेतकºयांची संख्या (३६,००४) सर्वाधिक आहे, तर सटाणा तालुक्यात २४ हजार ९८९ शेतकºयांनी पीकविमा घेतला आहे.सन २०१९-२०च्या खरीप हंगामात जिल्ह्णात एकूण १ लाख ९८ हजार ५१२ शेतकºयांनी पीकविमा घेतला होता. त्याअंतर्गत १ लाख ३१ हजार ६६९ हेक्टर क्षेत्रावरील पीक संरक्षित झाले होते. या पोटी ९ कोटी ६६ लाख रुपये शेतकरी हिस्सा होता. गतवर्षी १ लाख ८८ हजार ७७२ शेतकºयांना पीकविम्यापोटी १८३ कोटी ९० लाख रुपयांचा लाभ देण्यात आला होता.तालुकानिहाय शेतकºयांची संख्यामालेगाव - ३६००५, सटाणा-२४९८९, नांदगाव - १६२३७ , कळवण - ३७८१, देवळा - ११२१५, दिंडोरी - ९८१, सुरगाणा - ४३९, नाशिक - १९४, त्र्यंबकेश्वर - १८५६, इगतपुरी - ३६०८,पेठ - ६२३४, निफाड -४०७७, सिन्नर - ११५३८ , येवला - ४९४३,चांदवड - ५९६८.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरी