शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

१ लाख ८८ हजार शेतकऱ्यांना मिळाला पीकविम्याचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 00:44 IST

नैसर्गिक आपत्तीमध्ये पिकांच्या होणाºया नुकसानीला संरक्षण मिळावे यासाठी पिकविमा काढण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत असून, आतापर्यंत जिल्ह्णातील १ लाख ३२ हजार ६४ शेतकºयांनी पीकविमा, तर ९८८२ शेतकºयांनी फळपीक विमा घेतला आहे. गतवर्षी जिल्ह्णात एकूण एक लाख ९८ हजार ५१२ शेतकºयांनी पीकविमा योजनेत सहभाग घेतला होता. त्यापैकी १ लाख ८८ हजार ७७२ शेतकºयांना पीकविम्याचा लाभ मिळाल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे.

ठळक मुद्देवाढता कल : यावर्षी चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा

नाशिक : नैसर्गिक आपत्तीमध्ये पिकांच्या होणाºया नुकसानीला संरक्षण मिळावे यासाठी पिकविमा काढण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत असून, आतापर्यंत जिल्ह्णातील १ लाख ३२ हजार ६४ शेतकºयांनी पीकविमा, तर ९८८२ शेतकºयांनी फळपीक विमा घेतला आहे. गतवर्षी जिल्ह्णात एकूण एक लाख ९८ हजार ५१२ शेतकºयांनी पीकविमा योजनेत सहभाग घेतला होता. त्यापैकी १ लाख ८८ हजार ७७२ शेतकºयांना पीकविम्याचा लाभ मिळाल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे.अतिवृष्टीसह इतर नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. यामुळे शेतकºयांना आर्थिक फटका सहन करावा लागत असतो. यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री पीकविमा व हवामानावर आधारित फळपीक विमा योजना सुरू केली आहे. सुरुवातीच्या काळात पीकविम्याकडे शेतकरी गांर्भीयाने लक्ष देत नसल्याने या योजनांना फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. याबाबत शासनस्तरावरून जनजागृती केली गेल्याने सध्या पीकविम्याकडे शेतकºयांचा कल वाढू लागलाआहे. यावर्षी पीकविम्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत आहे. आतापर्यंत जिल्ह्णातील १ लाख ३२ हजार ६४ शेतकºयांनी पीकविमा, तर ९ हजार ८८२ शेतकºयांनी फळपीक विमा घेतला आहे. पीकविम्याअंतर्गत ८० हजार ६६७ हेक्टर, तर फळपिकाचे सात हजार ६२९ हेक्टर इतके क्षेत्र संरक्षित झाले आहे. पीकविमा घेणाºयांमध्ये मालेगाव तालुक्यातील शेतकºयांची संख्या (३६,००४) सर्वाधिक आहे, तर सटाणा तालुक्यात २४ हजार ९८९ शेतकºयांनी पीकविमा घेतला आहे.सन २०१९-२०च्या खरीप हंगामात जिल्ह्णात एकूण १ लाख ९८ हजार ५१२ शेतकºयांनी पीकविमा घेतला होता. त्याअंतर्गत १ लाख ३१ हजार ६६९ हेक्टर क्षेत्रावरील पीक संरक्षित झाले होते. या पोटी ९ कोटी ६६ लाख रुपये शेतकरी हिस्सा होता. गतवर्षी १ लाख ८८ हजार ७७२ शेतकºयांना पीकविम्यापोटी १८३ कोटी ९० लाख रुपयांचा लाभ देण्यात आला होता.तालुकानिहाय शेतकºयांची संख्यामालेगाव - ३६००५, सटाणा-२४९८९, नांदगाव - १६२३७ , कळवण - ३७८१, देवळा - ११२१५, दिंडोरी - ९८१, सुरगाणा - ४३९, नाशिक - १९४, त्र्यंबकेश्वर - १८५६, इगतपुरी - ३६०८,पेठ - ६२३४, निफाड -४०७७, सिन्नर - ११५३८ , येवला - ४९४३,चांदवड - ५९६८.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरी