शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

सरकारला वठणीवर आणण्याची हीच वेळ : नंदुरबारात हल्लाबोल आंदोलनाचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 12:29 PM

ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 18 : सत्तेत येण्यापूर्वी अनेक आश्वासने देऊन शेतकरी व सर्व सामान्य जनतेची दिशाभूल करून त्यांना वा:यावर सोडणा:या सरकारला वठणीवर आणण्याची हीच वेळ असून, सर्वाना एकजुटीने आणि मोठय़ा संख्येने हल्लाबोल सभेत उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत यांनी हल्लाबोल सभेत कार्यकत्र्याना मार्गदर्शन करताना   केले.सभेस ...

ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 18 : सत्तेत येण्यापूर्वी अनेक आश्वासने देऊन शेतकरी व सर्व सामान्य जनतेची दिशाभूल करून त्यांना वा:यावर सोडणा:या सरकारला वठणीवर आणण्याची हीच वेळ असून, सर्वाना एकजुटीने आणि मोठय़ा संख्येने हल्लाबोल सभेत उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत यांनी हल्लाबोल सभेत कार्यकत्र्याना मार्गदर्शन करताना   केले.सभेस तालुकाध्यक्ष ईश्वर पाटील, डॉ.योगेश चौधरी, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघ, नगरसेवक इकबाल शेख सलिम, रईस पिंजारी, मुनाफ शाह, शेख खालिद मियाँ, हुसेन कुरेशी आदी मान्यवर उपस्थित होते.शेतक:यांपासून हातमजुरी करून जगणा:या सर्व सामान्य माणसाला सरकारच्या ध्येय धोरणाचा मोठा फटका बसला आहे. आपण सत्तेत असतांना सर्व सामान्यांसाठी व विद्याथ्र्यासाठी योजना तयार करून शेवटच्या घटकार्पयत पोहोचवित होतो, त्या योजना आता पूर्णत: बंद करून फक्त सरकारचे काम करणा:या उद्योगपतींना पोषण अशाच योजना सुरू आहे. त्यामुळे लघु उद्योजक व शेतकरी यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. केवळ सरकारच्या फसव्या आणि स्वप्नाळू आश्वासनामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असून, सरकारचा खरा चेहरा सर्वासमोर आणण्यासाठी व शहादा येथे होणारी हल्लाबोल सभा यशस्वी करण्यासाठी प्रत्येक कार्यकत्र्याने कामाला लागण्याचे आवाहन केले.या वेळी ईश्वर पाटील यांनी सरकारची प्रत्येक धोरणे फोल ठरले असून, त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे सर्व सामान्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली असल्याचे मत व्यक्त केले. आपण मागील निवडणुकांमध्ये विभागलो गेलो आणि ती चूक झाली. ती चूक सुधारण्याची वेळ आली असून, आपसातील मतभेद विसरून एकजुटीने येणा:या निवडणुकांना सामोरे जाण्याची तयारी ठेवण्याचे आवाहन केले. या वेळी राजेंद्र वाघ, बाबा शाह यांनी मनोगत व्यक्त केले.