शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: पाकिस्तानकडून दिल्लीवर फतेह २ बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न; हरियाणाच्या सिरसामध्ये हवेतच नष्ट करण्यात यश
2
१४ मे पर्यंत ३२ विमानतळ बंद; पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारताचा मोठा निर्णय
3
पाकिस्तानवर काऊंटर अ‍ॅटॅक सुरू! रावळपिंडी सह तीन एअरबेसवर हल्ला, इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट
4
संपादकीय: बीसीसीआयचे चुकलेच! खेळाडूंना दंडांवर काळ्या फिती बांधायला लावली, स्पर्धा रेटली...
5
प्रवासी विमानांना ढाल बनवतोय पाक; कर्नल सोफियांनी पुढे आणला पाकचा चेहरा
6
आकाशातून भारताचे हल्ले होत असतानाच पाकिस्तानात भूकंप; पाकिस्तानी जागच्याजागी हादरले...
7
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
8
महाराष्ट्रात अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द; प्रत्येक जिल्ह्यात ‘वॉररूम’
9
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
10
Operation Sindoor Live Updates: थोड्याच वेळात परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद; पहाटे ५:४५ वाजता ऑपरेशन सिंदूर बद्दल माहिती देणार
11
रक्तसाठा मुबलक ठेवा; आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर; तातडीची बैठक : सचिवांच्या आरोग्य विभागाला सूचना
12
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
14
आयपीएल आठवडाभर स्थगित; बीसीसीआय : राष्ट्रहित सर्वांत महत्त्वाचे, नवे वेळापत्रक योग्य वेळी देणार
15
‘हॅलो, मुरली तुमचा कोण? अन् आईला भोवळ; शहीद नाईक यांचा ‘तो’ व्हिडीओ कॉल अखेरचा
16
सखे मी निघतो... परत या वाट पाहते; मेहंदीच्या हातांची ‘सिंदूर’ला पाठवणी
17
लेकीच्या वाढदिवसासाठी गावी आले; अवघ्या चार तासांतच कर्तव्यावर परतले
18
भारताचा संयम, पाकचा पर्यायांवर विचार; संघर्ष थांबण्याची चिन्हे दिसत आहेत का?
19
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
20
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती

शिंदे येथे पाणी भरण्यासाठी रांगा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 13:16 IST

ग्रामस्थांना पावसाची प्रतीक्षा

ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 27 : नंदुरबारातील पूर्व भागात मोठी पाणीटंचाई जाणवू लागली आह़े यामुळे खरिप हंगाम धोक्यात येणार असल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात येत आह़े वाढत्या पाणीटंचाईच्या समस्येने नंदुरबार तालुक्यातील शिंदे येथे पाणी भरण्यासाठी शंभर मीटर्पयत रांगा लागत आहेत़नंदुरबार तालुक्यातील पूर्व भाग, न्याहलीसह रनाळे, आसाणे, खोक्राळे, घाटाणे, बलदाणे, धारवड तसेच शिंदे, कोळदे, समशेरपूर, खोंडामळी आदी परिसरातील विहिरी तसेच कुपनलिकांमधील पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाली आह़े त्यामुळे शेतक:यांना ऐन खरिप हंगामाच्या तोंडावर पाणीटंचाईचा सामना करावा लागत आह़े तालुक्यातील पूर्व भागात नेहमीप्रमाणे याही वर्षी पावसाचे प्रमाण अत्यंल्प होत़े त्यामुळे दरवर्षीप्रमाणे उन्हाळ्याच्या आधीपासून या ठिकाणी पाणी पातळी खालावल्याने मोठय़ा प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागले होत़े या ठिकाणी रब्बी हंगामातसुध्दा पाण्याची टंचाई जाणवल्याने गहू, हरभरा आदी रब्बी हंगामातील पीके अडचणी सापडली होती़ त्याच प्रमाणे आताच्या खरिप हंगामाचेही असेच काही होतेय की काय? असा प्रश्न येथील शेतक:यांना पडला आह़ेगेल्या वर्षीदेखील येथील शेतकरी पाण्याअभावी खरिप हंगाम पूर्ण क्षमतेने घेऊ शकले नसल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आह़े पाण्यासाठी ग्रामस्थांना जवळच्या धरणाचा आसरा घ्यावा लागत आह़े ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याच्या समस्येसही तोंड द्यावे लागत आह़े या शिवाय पाण्याअभावी तेथील घरकुले आणि शौचालयांचे बांधकामेदेखील रखडली आहेत़ इकडे पाण्यासाठी रहिवाशांना वणवण करावी लागत आह़े तर दुसरीकडे मजुरांना रोजंदारीदेखील बुडवावी लागत आह़े अशी वस्तूस्थिती असताना लोकप्रतिनिधीही याकडे साफ दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या प्रकरणी गंभीर दखल घेऊन पाणीटंचाईचा उद्भवलेला प्रश्न मिटवावा अशी मागणी आह़े चा:यासाठीही होताय हाल.दरम्यान, पाणीटंचाईचा सामना येथील पशुपालकांनादेखील सहन करावा लागत असल्याचे सांगण्यात येत आह़े येथील पशुपालकांना चा:यासाठी इतरत्र वणवण करावी लागत आह़े तालुक्यातील पश्चिमेकडील लहान शहादे, पिंपळोद, सुंदरदे आदी परिसरातून चा:याची तसेच ज्वारी, मका, कडबा आदींची आयात करण्यात येत आह़े परंतु त्या ठिकाणीसुध्दा आता हिरव्या चा:याची कमतरता जाणवू लागली असल्याने पशुपालकांची चांगलीच पंचायत होत असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आह़े