सुमारे ३५ वर्षांपूर्वी शहादा-पाडळदा रस्त्यावर गोमाई नदीच्या पात्रात हा पूल बांधण्यात आलेला आहे. भादे, पाडळदे, परिवर्धे, औरंगपूर, तिखोरा ... ...
कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे सर्वात मोठे नुकसान झाले आहे. हे विद्यार्थी प्रचंड तणावाखाली जीवन जगत आहेत. त्यांना दैनंदिन शिक्षणासोबच मानसिक तणावामधून ... ...
गेल्या १५ दिवसांत पाऊस बऱ्यापैकी झाल्याने सातपुड्यात खरीप हंगामातील पेरणीचे काम आणि शेतात खत टाकण्याचे काम सुरू आहे. शेतकरीवर्ग ... ...
प्रत्यक्षादर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार, धुळ्याकडून मालवाहू ट्रक (क्रमांक एच.आर.५८ बी-९०९०) भरधाव वेगात सुरतकडे जात असताना पानबारा गावातील रघुनाथ पेट्रोल पंपासमोरील ... ...
यावेळी आमदार डाॅ. विजयकुमार गावित, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती रतन पाडवी, पंचायत समिती सभापती बायजाबाई भिल, सुप्रिया गावित, डाॅ. ... ...
वास्तविक जागा रिक्त झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत निवडणुका घेणे आवश्यक असते. त्या दृष्टीने निवडणूक आयोगाने आपली प्रक्रिया सुरू केली ... ...
धडगाव : तालुक्यातील पालखा ग्रामपंचायत हद्दीतील कचरा डेपो नगरपंचायतीने अखेर उचलून दुसरीकडे हलवला आहे. ग्रामस्थांच्या पाठपुराव्याला यश आल्याने त्यांच्याकडून ... ...
कार्यशाळेस प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील होते. यावेळी बोलताना डाॅ. पाटील यांनी विद्यार्थी व महाविद्यालयाची ... ...
नंदुरबार : कोरोनानंतर आता कानांना बुरशी आणि बॅक्टेरियाचा धोका वाढला आहे. सहसा मधुमेही असलेल्यांना हा धोका सर्वाधिक असला तरी ... ...
नंदुरबार : जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आली आहे. आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होऊन उपचार घेणारे रुग्णही बरे ... ...