नगरसेविका अश्विनी देशमुख यांनी वॉर्डात अर्धातास ब्लॅक आऊटचा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. गांधी जयंतीला महाबळ परिसरातील 100 ते 150 कुटुंबीयांनी वीज बचतीची शपथ घेतली. ...
सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी सरकारने प्रकल्पांवर अब्जावधी रुपयांचा खर्च केला तरी पाणी शेतार्पयत पोहचविण्याचे नियोजन न झाल्याने प्रकल्पातील पाणीसाठा शोभेचा ठरला आहे. ...
नंदुरबार :प्रकाशा बॅरेजचे पाणी नंदुरबार तालुक्यातील लगतच्या शेतीसाठी उपलब्ध व्हावे या मागणीसाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. ...
जळगाव : मुंबईमधील 7/11 च्या बॉम्बस्फोटातील आरोपी आसिफ खान बशीर खान उर्फ अब्दुल्ला जुनेद याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यानंतर तांबापुरातील त्याच्या घरी एटीएसकडून चौकशी करण्यात आली. ...