जळगाव- फळ पीक विमा योजनेतून जिल्हाभरातील १२ हजार शेतकर्यांनी पाच कोटी ८१ लाख रुपये विमा कंपनीला दिले. पण अनेक शेतकर्यांना पात्र असताना केळी पीक विम्याचा मोबदला शासनाने आपल्या वाट्याची २५ टक्के देय असलेली रक्कम विमा कंपनीला न दिल्याने मिळालेला नाही. ...
जळगाव : विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून देशभरात ६० हजाराहून अधिक सेवाकार्ये सुरू आहेत. आगामी काळात त्यात भरीव वाढ करून भारत मातेची सेवा करण्याचा निर्धार विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी येथे व्यक्त केला. ...
जळगाव : श्रीराम मंदिर मोठे बांधू, भव्य बांधू व आयोध्येतील त्याच जागेवर त्याची उभारणी केली जाईल, असे ठाम उद्गार विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी येथे पत्रकारांशी बोलताना काढले. ...
जळगाव: तालुक्यातील अमोदा खुर्द येथे तीन निष्पाप बालकाचा बळी घेणारा ट्रॅक्टर चालक पिंटू उर्फ सुनील भीमसिंग बारेला (वय २३, रा.उमर्टी ता.चोपडा ह.मु.अमोदा) याला शुक्रवारी पहाटे तालुका पोलिसांनी अटक केली. दरम्यान, न्यायालयाने त्याला संध्याकाळी जामिनावर मु ...
जळगाव : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे गुरुवारी आयोजित युवा महोत्सव स्पर्धेत परीक्षकांनी चुकीचा निकाल दिल्याची तक्रार लक्षवेधी फाउंडेशनतर्फे करण्यात आली आहे. ...
जळगाव : औरंगाबाद ते जळगाव या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५ च्या चौपदरीकरणासाठी केंद्र शासनाने १५५० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. तसेच या मार्गावरील जिल्ातील ५५ किलोमीटरच्या रस्ता दुरुस्तीसाठी ५५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या कामाचा ...
जळगाव : जिल्ातील एरंडोल तालुक्यातील जि.प. शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या सर्वात कमी राहत असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यापार्श्वभूमीवर प्राथमिक विभागाचे शिक्षण संचालक महावीर माने यांनी या तालुक्यातील सर्व जि.प. शाळा दत्तक घेतल्या असून या ...
जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेत ठेवी आणि भागभांडवलाची रक्कम वाढत असताना मनमानी कारभार सुरू झाला. त्यातूनच मग रोख रकमेची चोरी तसेच अपहाराचे प्रकार वाढू लागले. २०१३/१४ या आर्थिक वर्षात समोर आलेल्या १९ कोटी ४५ लाख चार हजार ८६१ रुपयांच् ...