भूजल सर्वेक्षण विभागाच्या प्रमुख डॉ.अनुपमा पाटील व त्यांच्या सहकार्यांनी जिल्हाभरातील १७८ विहिरींचे सर्वेक्षण केले. भूजलपातळीची मोजणी करताना जानेवारी २०११ व जानेवारी २०१६ या महिन्यातील भूजलपातळीचा तुलनात्मक अभ्यास करून तालुकानिहाय वाढीचा किंवा घट झा ...
जळगाव- रेमंड कंपनीचे कामकाज पूर्ववत सुरू झाले असून, कामगारांना सु्या वाढवून देण्याचा निर्णय कंपनीच्या व्यवस्थापनाने मान्य केला आहे. परंतु महागाई भत्त्याबाबत निर्णय झालेला नाही. याबाबत कंपनीच्या वरिष्ठ स्तरावर चर्चा करून मार्ग काढला जाईल, असे आश्वासन ...
जळगाव : हैद्राबाद विद्यापीठाचा विद्यार्थी रोहित वेमुला या विद्यार्थ्याने आत्महत्या केली नसून त्याची दबावापोटी हत्या झाल्याचा धक्कादायक आरोप आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी रविवारी विद्यापीठात आयोजित समता विद्यार्थी प्रबोधन संमेलानात एका विद्यार्थ् ...
जळगाव : काळनुरूप शिक्षण क्षेत्रात नानाविध संधी उपलब्ध झाली आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी केवळ कारकून किंवा शिक्षक व्हायचंय यापुरता मर्यादीत राहू नका; तर उच्च ध्येय डोळ्यासमोर ठेऊन त्यासाठी जिद्द, चिकाटी व मेहनतीने विद्यार्थ्यांनी पुढे आगेक ...