जळगाव : शासनातर्फे देण्यात आलेल्या महसूल वसुलीसाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत जिल्हा प्रशासनाने तब्बल १२७ कोटी २६ लाखांची वसुली करीत ९१ टक्के टार्गेट पूर्ण केले आहे. येत्या तीन दिवसात १३ कोटी रुपयांची रक ...
जळगाव : नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीसाठी जिल्हा प्रशासनातर्फे नियंत्रण कक्ष, टंचाई शाखा, आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात आले आहे. नागरिकांनी संपर्कासाठी टोल फ्री क्रमांक १०७७ किंवा दूरध्वनी क्रमांक २२१७१९३ व २२२३१८० या क्रमांकावर संपर्क साधावा ...
जळगाव : मनपाच्या घरकूल योजनेसाठी मेहरूणमधील संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला न मिळाल्याने जमीन मालकाच्यावतीने सोमवारी मनपाला सुमारे ४ कोटींच्या रकमेसाठी दिवाणी न्यायालय (वरिष्ठस्तर) यांच्या आदेशाने जप्ती वॉरंट बजावण्यात आले. मनपा आयुक्तांनी स्वत: हे व ...
जळगाव : पुणे येथील वेधशाळेने राज्यातील बहुतांश भागात पावसाचे भाकित वर्तविल्यानंतर जळगाव शहरात रविवारी सकाळपासून उन आणि पावसाचा खेळ सुरु होता. दुपारी एक वाजेपर्यंत ४०.६ सेल्सीअस पर्यंत पोहचलेल्या तापमानानंतर दुपारी पावसाच्या सरी जळगावकरांनी अनुभवल्या. ...
जळगाव - सामान्य शेतकर्याला दुग्धव्यवसाय हा उत्तम जोडधंदा ठरुन पयार्यी उत्पन्नाचा स्त्रोत होण्यासाठी दुग्धव्यवसायाचे मजबुतीकरण करतांना सामान्य शेतकरी हाच केंद्रबिंदू मानून दुग्धव्यवसायाचे अद्यावत ज्ञान शेतकर्यांपयंर्त पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे, ...
जळगाव :आदर्श नगरातील रुस्तमजी शाळेच्या संचालकांनी शेजारी असलेल्या मंदिरावर कॅमरे लावून त्याचे नियंत्रण स्वत:च्या घरात ठेवल्याने स्थानिक नागरीकांनी रविवारी तीव्र संताप व्यक्त केला.दरम्यान, याबाबत वारंवार तक्रार करुनही पोलीस रहिवाशांचे म्हणणे एकूण न घे ...
जळगाव: कासमवाडीतील सरस्वती नगरात रविवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास बारा तरुणांनी धुडगूस घालत कनीराम देवराम काजळे (वय १८ मुळ रा.कंडई जि.खंडवा मध्यप्रदेश) या तरुणावर चाकू हल्ला केला. काजळे व त्याचे चार मित्र संध्याकाळी घरी स्वयंपाक करीत असताना बा ...
जळगाव : शहर विकासाच्या निधीचे महापालिकेचे पावणे नऊ कोटी महसूल विभागाने काही महसुली कर वसुलीसाठी परस्पर वळविला. मग महापालिकेने शहराचा विकास कसा करायचा..असा प्रश्न माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे आयोजित मेळाव्यात केला. ...
जळगाव: आम्ही पाटील आडनाव लावतो, तुम्ही लोहार का लावता? या कारणावरून रवींद्र साडू लोहार (वय ३४ मुळ रा.लोंजे, ता.चाळीसगाव ह.मु.कुसुंबा ता.जळगाव) यांच्यावर हिराबाई रतन कुढरे यांनी विळ्याने तीन ठिकाणी हल्ला केला, तर रेणुका रवींद्र लोहार व गीताबाई गजानन म ...
जळगाव : शहरातील राधाकृष्ण नगरमधील आशा सखाराम सोनवणे (४०) या ७० टक्के भाजलेल्या महिलेचा शनिवारी संध्याकाळी मृत्यू झाला. दरम्यान, पतीच्या जाचामुळे आशा सोनवणे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप महिलेचा भाऊ भैया आधार साळुंखे (रा. अडावद) यांनी केला आहे. ...