जळगाव : अज्ञात वाहनाने एका सायकलस्वार युवकास उडवल्याची घटना शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास चित्रा चौकात घडली. युवकाची ओळख अस्पष्ट असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. ...
येणार्या अडचणी, प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी, जिद्द, चिकाटी, मेहनत, संयम ठेवून अपयश, अपमान पचविण्याची ताकद आणि प्रचंड आत्मविश्वास असेल तरच आजच्या स्पर्धेच्या जगात टिकाव लागेल, याची जाणीव सुरभिला आई वडिलांनी पाच वर्षापूर्वीच क रून दिली. ...
जळगाव : घर घेण्यासाठी दोन लाख रुपये आणावे यासाठी विवाहितेचा छळ करणार्या पती विजय नारायण रुले, विमलबाई नारायण रुले (सासू), नारायण रामु रुले (सासरा), राजू नारायण रुले (रा.पिंप्री नांदू ता.मुक्ताईनगर) व संगीता विनोद मिस्तरी, विनोद गिरधर मिस्तरी (रा.सिं ...
रेखा गॅस एजन्सीतर्फे समय सूचक सेफ्टी क्लिनीक कार्यक्रमांतर्गत हुडको पिंप्राळा येथील लग्न सभागृहात उपस्थित महिलांना गॅस गळती व सिलिंडर तपासणी बाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. ...
जळगाव : जिल्हाभरात दिवसागणिक उन्हाचा पारा उंचावत आहे. दुष्काळीस्थिती, जंगलात पाण्याचा अभाव आणि वाढते तापमान यामुळे वन्यजीवांना पिण्याचे पाणी मिळावे यासाठी यावल वनविभागातर्फे १५ पाणवठे तयार केले आहेत. तर जलयुक्त शिवार योजनेंतर्गत १०८ सिमेंट बांध तयार ...
अहमदनगर : शहरातील परवानाधारक रिक्षा चालकांवर चोरट्या वाहतुकीचे कलम लावून कारवाई केली जात आहे़ ही कारवाई थांबवावी अशी मागणी जिल्हा रिक्षा पंचायतच्यावतीने वाहतूक शाखेचे नियंत्रक अजित लकडे यांच्याकडे करण्यात आली़ याबाबत लकडे यांना मागण्यांचे निवेदन देण् ...
नशिराबाद- कायमस्वरुपी शुद्ध पाणीपुरवठा योजना कार्यान्वित नसल्याने व पाणी टंचाईमुळे पर्यायाने एमआयडीसीचे पाणी उन्हाळ्यात घ्यावेच लागते. सध्या पाचव्या दिवशी पाणीपुरवठा होत आहे. मात्र एमआयडीसीचे पाणी पिवळसर, फेसयुक्त दूषित येत असल्याने ग्रामस्थ त्रस्त आ ...
बहुजन एकता महासंघ व आदिवासी कोळी महासंघातर्फे तालुक्यातील देऊ ळवाडा येथे भव्य नेत्र तपासणी व कृत्रिम भिंगारोपण (लेन्स) मोफत शिबिर पी.बी.एम.च्या एच.व्ही. देसाई नेत्र रुग्णालय संचलित कांताई नेत्रालय व सेवाभावी संस्था मुक्ती फाउंडेशनच्या माध्यमातून नुकत ...
जळगाव : जलसंधारणाच्या कामांमध्ये अतांत्रिक लोक शिरले आहेत. शासनाच्या जलयुक्त शिवार कामांची जबाबदारी कृषि विभागावर आहे. ही जबाबदारी भूजलशास्त्रज्ञ व स्थापत्य अभियांत्रिकी यांच्याकडे हवी. पण अतांत्रिक लोक या कामांमध्ये आहेत. या लोकांनी अक्षरक्ष: जलसंधा ...