जळगाव : तालुक्यातील कानळदा येथील ग्रामीण शिक्षण मंडळ संस्थेतील १३ संचालकांनी अटकपूर्व जामिनासाठी सोमवारी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केले. त्यावर १८ रोजी अंतिम युक्तिवाद होणार आहे. ...
जळगाव : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्या वाहनधारकांविरोधात शहर वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचार्यांनी रविवारी मोहीम राबवली. या मोहिमेत दिवसभरात १०२ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यातून सुमारे १० हजार रुपयांची दंडवसुली झाली, अशी माहिती शह ...
जळगाव : गोंदिया जिल्ातील तिरोडा येथील अदाणी पॉवरस्टेशनवर आलेल्या जनरेशनच्या समस्येमुळे संपूर्ण महाराष्ट्रात १५ रोजी पहाटे १ वाजेपासून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुमारे १६ तास आपत्कालीन लोडशेडींग करावे लागले. लोडशेडींगचा फटका जळगाव जिल्ालाही बसला असून ...
जळगाव : महसूल विभागाच्या जमिनीच्या बदल्यात गजनान पाटील नावाच्या व्यक्तीने ३० कोटींची लाच मागितल्याप्रकरणी आपण स्वत: चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे सीबीआयच काय, त्यापेक्षा मोठी यंत्रणा चौकशी करण्यासाठी असल्यास त्याद्वारेसुद्धा चौकशी करण्यास आपली तया ...
जळगाव : लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून तांबापुरात दोन गटात एकमेकांत भिडल्याची घटना १४ रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी दोन्ही गटाकडून औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी देण्यात आल्या असून ८ जणांविरुद्ध हाणामारीचा ...
गळती रोखण्यासंदर्भात यापूर्वी सरकारी तज्ज्ञांची मदत घेण्यात आली होती. ही गळती नेमकी कुठून होते, मात्र याचे निदान होऊ शकले नव्हते. आता जैन उद्योग समूह, क्रेडाई व इंजिनिअर्स असोसिएशनने पुढाकार घेतल्याने हे संपूर्ण काम होत आहे. या खोदकामात मिळालेल्या ज ...
जळगाव : आसोदा शिवारातील एका शेतात आग लागून जनावरांचा ५० हजार रुपयांचा चारा जळून खाक झाल्याची घटना १५ रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अग्नि उपद्रवाची नोंद करण्यात आली आहे. ...
जळगाव : सपूर्ण महाराष्ट्रामध्ये भयंकर दुष्काळ पडलेला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी खेडेगावामध्ये नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. त्यात अवकाळी पाऊस पडून मोठ्या प्रमाणावर नुकसानही होत आहे. राज्य शासन व सेवाभावी संस्था शक्य तेवढी मदतही त्यासाठी करीत आहेत ...
अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट साकारण्यासाठी आवश्यक असणारी पुरेशी माहिती सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावी या उद्देशाने डिजीटल इंडिया या संकल्पनेने प्रेरित होऊन एसएसबीटी महाविद्यालयाने डिजीटल गं्रथालय उभारले आहे. ...
शेतकर्यांना कर्जमाफी देणे हा पर्याय नाही. यापूर्वी तत्कालिन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी आठ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली होती. मात्र त्यानंतरही शेतकरी आत्महत्या थांबल्या नाहीत. शेतकर्यांना कर्जमाफी देण्यापेक्षा त्यांच्या मजबुतीकरणावर शासन ...