जळगाव : रिंगरोडवरील राजस हॉस्पिटलच्या वरच्या मजल्यावरील खोलीत घडलेल्या माय-लेकीच्या दुहेरी हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार सचिन गुमानसिंग जाधव (वय ३८) हा पोलिसांना तपासकामात सहकार्य करीत नसून उडवाउडवीची उत्तरे देत आहे. हत्येसाठी इंजेक्शन व विषारी औषध ...
जळगाव: मुंबईवरुन डाऊन मार्गावर जाणार्या गोदान एक्सप्रेस (क्र.१०५५) च्या जनरल बोगीत शुक्रवारी संध्याकाळी सव्वा पाच वाजता शॉर्टसर्कीटमुळे अचानक आग लागली. त्यामुळे प्रवाशांमध्ये घबराहटीचे वातावरण पसरले होते. काही प्रवाशांनी म्हसावदजवळ साखळी ओढल्याने गा ...
जळगाव: जिल्ात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असल्याने त्याचा जनजीवनावर मोठा परिणाम होत आहे. या वाढत्या तापमानाने गुरुवारी व शुक्रवारी मध्यरात्री दोन जणांचा बळी घेतला आहे. मनोज रामचंद्र भादलीकर (वय ४० रा.शिवराणा नगर, गुजराल पेट्रोल पंपाजवळ, जळगाव) या ...
जळगाव: प्रात्यक्षिक परीक्षेच्या उत्तर पत्रिकेत खाडाखोड करुन मुलाचे गुण वाढविणार्या संतोष बाबुलाल चव्हाण या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील परीक्षा विभागातील वरिष्ठ लिपिकाविरुध्द गुरुवारी धरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपकुलसचिव ज् ...
जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेचे अवसायक जितेंद्र कंडारे यांनी माजी संचालकांच्या ११८ एकर जमिनीचे तसेच काही प्लॉटच्या २६ मालमत्तांचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला सादर केले आहेत. जिल्हा शासनाने या मालमत्तांच्या चौकशीसाठी पोलीस प्रशासनाकड ...
जळगाव : जिल्हाभरात उष्णलहर कायम असल्याने नागरिकांसोबतच पशुपक्षी व प्राण्यांचे हाल होत आहेत. गुरुवारी जळगाव शहरात ४६ डिग्रीसेल्सीअस तापमानाची नोंद करण्यात आली. पुढील दोन दिवस त्रासदायक स्थिती राहणार आहे. ...
जळगाव : बीएचआर पतसंस्थेच्या कर्जप्रकरणांच्या निपटार्यासाठी लवाद म्हणून नियुक्त केलेले ॲड.उदय कुलकर्णी यांच्यावर पूर्णवाद पतसंस्थेतील फसवणूकप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने नियुक्तीबाबत अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान,कुलकर्णी यांनी आपण पूर्णवाद पतसंस्थेच्या ...
जळगाव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगावात प्लास्टिक पार्कची घोषणा केली आहे. त्यासाठी १०० एकर जमिनीची आवश्यकता भासणार आहे. जळगाव औद्योगिक वसाहतीत इतक्या मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध नाही. सध्या भुसावळ शहर परिसरात १५० हेक्टर जागा शिल्लक आहे. त्य ...
जळगाव : गेल्या आठवड्यापासून वाढत जाणार्या उन्हामुळे सुवर्णनगरी होरपळून निघाली आहे. बुधवारी या मोसमातील सर्वोच्च ४७ अंश सेल्सीअस तापमानाची नोंद झाली. शनिवारपासून ४६ अंशावर गेलेला पारा कमी होत नसल्याचे चित्र आहे. या उष्णतेच्या लाटीने संपूर्ण जनजीवन व ...