जळगाव : महागणपती गृहनिर्माण संस्थेचे चेअरमन श्रीकांत गोपालदास खटोड (रा.जयनगर, जळगाव) यांच्याविरुद्ध रामरतन मांगो भिल (रा.मोहाडी, ता.जळगाव) यांनी शेतजमीन हडप केल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला आहे. या प्रकरणाची चौकशी करून त्याचा अह ...
जळगाव: मालेगाव मनपातून जळगाव मनपात नियुक्ती होऊन जेमतेम १६ दिवस उलटत नाही तोच पुन्हा बदली झालेल्या मनपा आयुक्त किशोर बोर्डे यांनी अखेर मंगळवारी एकतर्फी पदभार सोडला. बुधवारी ते नाशिकला रवाना होणार आहेत. नूतन आयुक्त जीवन सोनवणे हे गुरुवारी हजर होण्याची ...
जळगाव : ऐन पावसाळ्यात महापालिकेच्या उमाळा जलशुद्धीकरण केंद्रावर ब्लिचिंगी, पिवळी तुरटी (ॲलम) क्लोरिनचा ठणठणाट निर्माण झाल्याची परिस्थिती आहे. केवळ पाच ते सहा दिवस पुरेल एवढाच साठा आता शिल्लक राहिल्याने पाणी पुरवठा विभागाची धावपळ सुरू झाली आहे. पैसे म ...
जळगाव : घरकूल प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ात जामीन मिळावा, म्हणून माजी आमदार सुरेशदादा जैन यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या अर्जावर पुढील येत्या ७ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. या दिवशी सरकार पक्षाकडून घरकूल प्रकरणाच्या सद्यस्थितीच्या म ...
जळगाव : मेहरुण तलावाच्या सुशोभिकरणाच्या नावाखाली या भागातील प्रभावशाली लोकांना एफएसआय (वाढीव चटई निर्देशांक) वाढवून देण्याचा प्रयत्न केला जात आहेत. या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त करून सुशोभिकरणाच्या नावाखाली होणारी झाडांची कत्तल रोखावी या आशय ...
जळगाव : दुचाकी चोरीप्रकरणी अटकेत असलेला संशयित आरोपी सर्फराज कलिंदर तडवी (वय ३५, मूळ रा.दौंड, जि.पुणे. ह.मु. कुसुंबा खुर्द, ता.रावेर) याने या गुन्ात त्याच्या सोबत असणार्या अन्य ५ साथीदारांची नावे पोलिसांना सांगितली आहे. त्यामुळे जिल्ात दुचाकी चोरी ...
जळगाव : जिल्हाभरात होत असलेल्या दमदार पावसामुळे टंचाई काही प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे १०५ पर्यंत पोहचलेल्या टँकरची संख्या आता जिल्ह्यात ५५ पर्यंत आली आहे. सध्या ६८ गावांमध्ये ५५ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. ...
जळगाव : आंतरजिल्हा बदली प्रक्रियेतून काही दिवसांपूर्वी जिल्ात रावेर, यावल आणि मुक्ताईनगर तालुक्यात १६ शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. परंतु नियुक्ती दिलेल्या शिक्षकांपैकी अजून एकही शिक्षक रूजू झालेला नाही. हे शिक्षक रूजू झाले नाहीत तर त्यांच्यावर क ...
जळगाव : शहरात सोमवारी दुपारी जवळपास पाऊण तास जोरदार पाऊस झाला. यामुळे नवीपेठेतील मोठा भाग, मुख्य रस्ते जलमय झाले. बजरंग बोगदा भागात तर पूरस्थिती निर्माण झाली होती. ...