ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
जळगाव- जामनेर येथे झालेल्या मुख्यमंत्री समाधान शिबिरात सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी ठेवी देण्यात दाखविलेल्या हतबलतेबाबत ठेवीदारांनी जनसंग्राम संघटनेच्या सोमवारी महात्मा गांधी उद्यानात झालेल्या बैठकीत निराशा व्यक्त केली. ...
जळगाव: उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी मुंबई येथे कुलगुरू शोध समितीतर्फे सोमवारी दुसर्या दिवशी १७ उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. सर्व ३३ उमेदवारांच्या मुलाखती पूर्ण झाल्याने त्यातून ५ नावे अंतिम करण्यात येऊन राज्यपालांकडे ही नावे सादर ...
जळगाव : जामनेर येथे झालेल्या मुख्यमंत्री समाधान शिबिराच्या शासकीय कार्यक्रमात भाजपाचे पक्षचिन्ह असलेल्या कमळाच्या फुलातून ज्योत प्रज्ज्वालित करीत उद्घाटन करीत पक्षाचा प्रचार केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्यासह शासकीय अधिकार्यांविरोधा ...
जळगाव : दुष्काळीस्थिती, शासनाकडून कर्जवसुलीला बंदी या कारणांमुळे जिल्हा बँकेच्या कर्जवसुलीचा वेग कमी झाला आहे. जिल्हा बँकेचे तब्बल ९३० कोटींचे कर्ज थकीत असल्याने ३० नोव्हेंबरपर्यंत थकबाकीदारांनी कर्जाची रक्कम भरावी या आशयाची नोटीस सचिवांमार्फत कर्जदा ...
जळगाव: अति पावसामुळे शेतीचे झालेले प्रचंड नुकसान व त्यातच कर्जबाजारीपणा यामुळे कोळवद, ता.यावल येथील सुनील जयकिसन चौधरी (वय ४२) या शेतकर्याने विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्या केली. चौधरी यांनी रविवारी दुपारी ३ वाजता वीष प्राशन केले. त्यांना तातडीन ...
जिल्ह्यात विविध योजना राबवूनही कुपोषणाचे प्रमाण कमी होत नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात तीव्र कमी वजनाची बालके नऊ हजार असून कमी वजनाच्या बालकांची संख्या ३४ हजारापर्यंत आहे ...
जळगाव: उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी कुलगुरू शोध समितीतर्फे रविवारी मुंबईत मुलाखतींना प्रारंभ करण्यात आला. एकूण ३३ इच्छुकांपैकी १६ जणांच्या मुलाखती पहिल्या दिवशी घेण्यात आल्या. त्यात जळगाव व उमवि कार्यक्षेत्रातील ११ पैकी ६ जणांचा सम ...