ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
जळगाव: मनपाने जप्त करुन बालगंधर्व नाट्यगृहाजवळ ठेवलेल्या बॅनर्सला रविवारी दुपारी एक वाजता अचानक आग लागली. त्यात ४०० बॅनर्स व एक हातगाडी जळून खाक झाली आहे. त्याचा फक्त सांगाळाच शिल्लक आहे. फटाक्याच्या ठिणगीमुळे ही आग लागली असावी असा अंदाज मनपाच्या अधि ...
जळगाव: नवीन बसस्थानक व स्टेडियम कॉम्लेक्सध्ये गेल्या आठवड्यात जप्त करण्यात आलेला दोन लाख रुपये किमतीचा खवा अन्न व औषध प्रशासन विभागाने शनिवारी निमखेडी शिवारात मनपाच्या कचरा प्रकल्पाजवळ नष्ट केला. जेसीबीद्वारे शोष खड्डा करून त्यात हा खवा पुरण्यात आला ...
जळगाव : जिल्ात होणार्या नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अर्जांचा अक्षरश: पाऊस पडला. नगराध्यक्षपदासाठी १९१ तर नगरसेवकपदासाठी २७५१ अर्ज प्राप्त झाले आहेत. ...
जळगाव : रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीने उडविल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या प्रल्हाद न्हानू श्रीखंडे (वय ५३ मूळ रा.चिंचोल, ता.मुक्ताईनगर ह.मु.गिरणा कॉलनी, जळगाव) यांचा शनिवारी दुपारी साडे तीन वाजता उपचार सुरू असताना मृत्यू झाला. श्रीख ...
आपणास फक्त पिवळ्या आणि हिरव्या रंगाच्या केळी माहित आहेत, पण लाल रंगाच्या केळी देखील उपलब्ध असून त्या चविला सारख्याच आहेत. मात्र ा केळी इतर केळींपेक्षा जास्त पौष्टिक असल्याचे संशोधनातून निष्पन्न झाले आहे. लाल केळीपासून शरीराला होणारे फायदे जाणून घेऊय ...
जळगाव: मनपाच्या सफाई मक्तेदाराकडील कामगारांना वेतन न मिळाल्याने त्यांची दिवाळी अंधारात जाणार आहे. त्यापैकी एकमुस्त दरपद्धतीने सफाईसाठी मक्ता दिलेल्या मक्तेदारास केवळ १ महिन्यांचेच बिल अदा करणे बाकी असतानाही सफाई कामगारांचे मात्र ४ महिन्यांपासूनचे पगा ...
जळगाव: मनपाने पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटविलेल्या बळीरामपेठ, सुभाषचौक, शिवाजीरोड परिसरात पुन्हा पूर्वीप्रमाणे बाजार भरला आहे. दिवाळीचे निमित्त करीत आयुक्तांनीही अतिक्रमण विभागाला चार दिवस दुर्लक्ष करण्याची सूचना दिली असल्याचे समजते. ...
जळगाव: बिकट आर्थिक परिस्थितून वाटचाल करणार्या मनपाला दोन वर्षात राज्य शासनाकडून केवळ २५ कोटीचे आश्वासन व त्यानंतर शेवटीशेवटी ते मंजुरीचे पत्र नशिबी आले आहे. अद्यापही हे २५ कोटी प्रस्ताव सादर करून प्रत्यक्ष वळते होणे बाकी आहे. वास्तविक मनपाचे गाळे कर ...
नशिराबाद-दीपोत्सवपर्वामुळे सर्वत्र चैतन्य व आनंद बहरला आहे. आज २९ शनिवार अश्विन वद्य चतुर्दशी आहे. अर्थात् नरक चतुर्दशी यास रुप चावदस किंवा काली चतुर्दशी म्हणूनही संबोधले जाते. आज पहाटे अभ्यंगस्नानाला अनन्य महत्त्व आहे. ...