लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कुपोषण आणि सिकलसेल यामुळे बेजार असलेल्या जिल्ह्यात थॅलेसिमिया या दुर्धर आजाराचे 37 रूग्ण आहेत़ दिवसेंदिवस रूग्णसंख्येत होणारी वाढ चिंतेचा विषय ठरत असतानाच थॅलेसिमियाग्रस्तांना शासकीय मदतीची गरज भासत असल्याचेही वास्तव सम ...
राज्य पर्यटन विकास महामंडळ व चेतक फेस्टिवल समिती, सारंगखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सारंगखेडा येथील अश्व यात्रा व इतिहासातील अश्वांचे बलिदान’ या विषयावर राज्यस्तरीय पोस्टर्स स्पर्धा घेण्यात आली होती. ...
लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : ओखीचे वादळ गुजरात किनारपट्टीवर धडकल्याने नर्मदा परिक्रमा करणारे भाविक प्रकाशा येथे अडकले आहे. जोर्पयत सुरत येथून जिल्हाधिका:यांचा आदेश येत नाही तोर्पयत हे भाविक येथेच राहतील, असे त्यांच्या मुख्यालयातर्फे सांगण्यात आले. ग ...
लोकमत न्यूज नेटवर्करांझणी : तळोदा तालुक्यातील रांझणीसह लगतच्या परिसरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून ढगाळ हवामान आह़े यामुळे पुरेशा सूर्यप्रकाशाअभावी याचा फटका रब्बी पिकांना बसत असल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात आले आह़ेगेल्या काही दिवसांपासून या परिसरा ...
नंदुरबार : महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. शेतकरी वा-यावर आहेत. कजर्माफीच्या घोषणेला सहा महिने झाले, परंतु एक रुपया मिळाला नाही. फडणवीस सरकार नाही तर फसवणूक सरकार असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नंदुरबारातील सभेत बोल ...