भारती पवार यांचा मात्र जिल्ह्याशी फारशा संबंध नसताना, त्या भाजपच्या केंद्राच्या मंत्री असल्याने त्यांचे जिल्ह्यातील जनतेनेही उत्स्फूर्तपणे स्वागत केले. ... ...
गावातील उर्वरित नागरिकांच्या लसीकरणासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने वडाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधून येथे कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा दुसऱ्या डोसचा ... ...
दरवर्षी शेतकरी बांधव आपली जमीन कसण्यासाठी वर्षभर बैलजोडीचा वापर करीत असतात. या जनावरांतप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रात श्रावण अमावास्येला ... ...
ब्राह्मणपुरी : गावे हागणदारीमुक्त व्हावीत म्हणून शासन निर्मल ग्राम योजनेंतर्गत विविध योजना राबवित आहे. खेडोपाडी घरोघरी शौचालयाचे बांधकाम करण्यात ... ...