शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

नितीश कुमार कधीही एनडीएमध्ये येऊ शकतात, मोदी सरकारमधील मंत्र्याच्या दाव्याने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2023 17:25 IST

Nitish Kumar: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपाची साथ सोडल्यापासून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी मोदी आणि भाजपाविरोधात आघाडी उभी करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपाची साथ सोडल्यापासून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी मोदी आणि भाजपाविरोधात आघाडी उभी करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. मात्र नितीश कुमार हे कधीही एनडीएमध्ये येऊ शकतात, असा दावा करून मोदी सरकारमधील मंत्री रामदास आठवले यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. पाटणामध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रामदास आठवले यांनी सांगितले की, नितीश कुमार हे आणच्यासोबत राहिलेले आहेत. ते कधीही आमच्यासोबत येऊ शकतात. नितीश कुमार यांनी आधीही अशाप्रकारे मित्रपक्ष बदललेले आहेत.

बिहारच्या दौऱ्यावर असलेल्या रामदास आठवले यांना नितीश कुमार यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. नितीश कुमार यांनी पुन्हा एनडएमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली तर त्यांना सोबत घेतले जाईल का, असं विचारलं असता आठवले म्हणाले की, नितीश कुमार हे आधीही आमच्यासोबत राहिलेले आहेत. तसेच ते कधीही आमच्यासोबत येऊ शकतात. नितीश कुमार यांनी विरोधी आघाडीच्या मुंबईत होणाऱ्या बैठकीला जाऊ नये, असे आवाहनही रामदास आठवले यांनी केले.

रामदास आठवले हे विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने बिहारच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी मुंगेरचा दौराही केला. तसेच बिहारमध्ये झालेल्या विकासकामांबाबत नितीश कुमार यांचं कौतुकही केलं. त्यांनी सांगितलं की बिहारमध्ये रस्त्यांसह इतर क्षेत्रामध्ये चांगलं काम केलं आहे. नितीश कुमार यांनी बिहारमध्ये केलेलं विकासकाम सहजपणे दृष्टीस पडतं. आधी बिहारमधील रस्ते चांगले नव्हते. मात्र आता नितीश कुमार यांच्या नेतृत्वात खूप चांगलं काम झालं आहे.  

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारRamdas Athawaleरामदास आठवले