शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

नंदुरबारातील मिरची उद्योग सापडला संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2017 1:24 PM

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गेल्या वर्षापासून मंदीची मार सहन करत तग धरून असलेल्या मिरची उद्योगावरची संकटे दिवसेंदिवस वाढत असल्याने शेतकरी आणि व्यापारी यांच्या चिंता वाढल्या आहेत़ दरवर्षी किमान एक लाख क्विंटल होणारी आवक यंदा 15 टक्केही झालेली नसल्याने मिरची उद्योगावरचे संकट अधिक गडद झाले आहेत़ जिल्ह्यात दरवर्षी किमान एक हजार 800 ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गेल्या वर्षापासून मंदीची मार सहन करत तग धरून असलेल्या मिरची उद्योगावरची संकटे दिवसेंदिवस वाढत असल्याने शेतकरी आणि व्यापारी यांच्या चिंता वाढल्या आहेत़ दरवर्षी किमान एक लाख क्विंटल होणारी आवक यंदा 15 टक्केही झालेली नसल्याने मिरची उद्योगावरचे संकट अधिक गडद झाले आहेत़ जिल्ह्यात दरवर्षी किमान एक हजार 800 हेक्टरवर मिरची लागवड होत़े नंदुरबार आणि शहादा या दोन तालुक्यात उत्पादित केली जाणारी दिवाळीनंतर बाजारात येत़े यंदा नंदुरबार तालुक्यात 1 हजार 150 आणि शहादा तालुक्यात 600 हेक्टर मिरची लागवड झाली होती़ लागवडीत घट झाल्यामुळे उत्पादनात कमालीची घट झाली असून परिणामी नंदुरबार बाजार समितीत डिसेंबर महिना उजाडूनही केवळ 10 हजार क्विंटल मिरचीची आवक झाली आह़े आगामी महिनाभर हा हंगाम सुरू राहणार असला तरीही त्यात केवळ 10 हजाराची वाढ व्यापा:यांना अपेक्षित आह़े यंदा पावसाअभावी आधीच शेतक:यांना संकटांचा सामना करावा लागला होता़ वेळेवर पाऊस न पडल्याने जिल्ह्यात ठिकठिकाणी झाडे कोरडी झाली होती़ यामुळे काही शेतक:यांनी उशिराने मिरची लागवड करून पावसासोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न केला होता़ यातच दोन महिन्यांपूर्वी हिरव्या मिरचीचा बाजार तेजीत असल्याने शेतक:यांनी याच मिरचीचा तोडा करून विक्री केली होती़ यातून त्यांनी नुकसान भरपाई वसूल करण्याचा प्रयत्न केला होता़ भाजीपाला बाजारात 18 ते 25 रूपये किलो दराने विक्री झालेल्या या मिरचीमुळे लाल मिरचीचे उत्पादन अधिकाधिक कमी होऊन पथारीवर मिरची आवक कमी दिसत आह़े नंदुरबार शहरातील अनेक व्यापा:यांनी नोव्हेंबरच्या अंतिम आठवडय़ार्पयत मिरची खरेदी केली होती़ गेल्या चार दिवसात मिरची आवकच नसल्याने खरेदीही बंद पडली आह़े