शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

अवकाळी पावसामुळे शहादा तालुक्यात हजारो हेक्टरवरील केळी, पपईच्या पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2023 14:34 IST

गेल्या आठवड्यात जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे नुकसानीचे प्रमाण वाढले आहे.

नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे  जिल्ह्यातील बागायतदार शेतकऱ्यांना पूर्णपणे उध्वस्त केल्याचे चित्र आहे. शहादा तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले असून अवकाळी  झालेल्या पावसाने शेकडो हेक्टरवरील केळी पपईच्या बागा उद्ध्वस्त झालेल्या आहेत. तर हजारो एकर क्षेत्रावर नुकसान झाले आहे.

गेल्या आठवड्यात जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे नुकसानीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सर्वात जास्त फटका शहादा तालुक्याला बसला असून यात पपई आणि केळीच्या बागा पूर्णतः उध्वस्त झाल्या आहेत. पंचनामे करून सरसकट मदतीची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. तर दुसरीकडे सरकारच्या वतीने पंचनामे सुरू केले असले तरी मदत मिळणार कधी? अशी आशी शेतकऱ्यांना लागून आहे.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी