शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
2
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
3
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
4
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
5
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
6
आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका
7
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
8
निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक
9
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
10
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
11
आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी
12
अण्णासाहेब पाटील महामंडळातील ६१ कर्मचाऱ्यांना कामावरून काढले
13
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
14
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
15
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
16
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
17
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
18
दफन केलेले मुलाचे प्रेतच गायब; दिसला फक्त खड्डा!
19
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
20
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?

पाणी भरण्यासाठी उडतेय झुंबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2018 1:13 PM

पाणीटंचाई : खोडसगाव, खोंडामळी, कोळदे, शिंदे गावांची स्थिती

लहान शहादे : नंदुरबार तालुक्यातील लहान शहादे, कोळदे, शिंदे, खोडसगाव, खोंडामळीसह परिसरात भरपावसाळ्यात पाणी टंचाईची समस्या जाणवत आह़े पाणी नसल्याने येथील हातपंपावर पावसाळ्यातही रांगा कायम असल्याची विदारक स्थिती निर्माण झालेली आह़े या गावांमधील हातपंपावर पाणी भरण्यासाठी ग्रामस्थांची एकच झुंबड होत आह़े काहींना पाणी मिळत नसल्याने अनेक वेळा शाब्दीक चकमक होत असत़े पावसाने पाठ फिरवली असल्याने या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आह़े शेतकरी जुन महिन्याच्या पहिल्या व शेवटच्या आठवडय़ात कापूस टोचणी, ज्वारी पेरणी, मिरची लावणी करीत असतात़ जुलै-ऑगस्ट महिन्यात पिक बहरत असल्याने त्यांना पाण्याची मोठी गरज असत़े परंतु आता पाणीटंचाईमुळे पिकांना पाणी मिळत नसल्याने साहजिकच पिक धोक्यात आलेली आहेत़ पाऊसच नसल्याने येथील विहिरी तसेच गाव तलावांनी तळ गाठला आह़े त्यामुळे साहजिकच 8 ते 15 दिवस पाणीपुरवठा होत नाही़ ग्रामस्थांनी साठवणूक केलेले पाणीसुध्दा संपूण जात असल्याने पाण्यासाठी वणवण करावी लागत असत़े ब:याच प्रतीक्षेनंतर आलेले पाणीसुध्दा कमी दाबाचे असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आह़े परिसरात बोटावर मोजण्याइतकेच हातपंप असल्याने त्यावरच संपूर्ण गावांची भिस्त आह़े पाणी पातळीत घट झाल्याने त्यातूनही अत्यंत कमी पाणी  येत आह़े याबाबत प्रशासनाने लक्ष देऊन पाण्याची समस्या दूर करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून येथे पाणीपुरवठयाची समस्या भेडसावत आहेत. त्यामुळे ग्रामस्थाना विशेषता महिला वर्गाला पाण्यासाठी तासन्तास हातपंपावर रांगा लावाव्या लागत आहे. पावसाळ्यातसुध्दा पाणीटंचाई निर्माण झाल्याने सर्वच चिंतेत आहेत़