शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
2
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
3
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
4
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
5
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
8
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
9
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
10
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
11
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
12
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
13
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
14
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
15
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
16
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
17
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
18
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
19
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
20
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप

खरडी नदीवरील पूल ठरतोय धोकेदायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 13:27 IST

तळोदा : दोन्ही कठडे नसल्याने शहरातील वाहतुकीला धोका

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : शहरातील खरडी नादीवरील पुलाची अत्यंत दुरावस्था झाली असून, पुलाचे दोन्ही कठडेदेखील नसल्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी अक्षरश: धोकेदायक ठरला आहे. सबंधीत यंत्रणेने या प्रकरणी गंभीरदखल घेवून तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी आहे.तळोदा शहरातील खरडी नदीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहतुकीसाठी पूल उभारला आहे. गेल्या 30 ते 35 वर्षापासूनचा हा पूल आहे. परंतू बांधल्यापासून तर अद्यापपावेतो त्याची एकदाही दुरुस्ती अथवा डागडूजी झालेली नाही. त्यामुळे या पुलाची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. तसेच ठिक ठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडले आहे. एवढेच नव्हे तर दोन्हीं बाजूचे कठडे सुध्दा तुटले आहे. त्यामुळे पुलावरची वाहतूक अक्षरश: धोकेदायक बनली आहे. याठिकाणी कठडे नसल्यामुळे येथून वाहन काढत असताना पादचा:यांना जीव मुठीत घेवून मार्गक्रमण करावे लागत असते. शिवाय याठिकाणी वाहनचालक ही बेदकारपणे वाहने चालवित असतात. अशावेळी अप्रिय घटना घडण्याची शक्यता नकारता येत नाही. तीन दिवसापूर्वी येथून दोन भरधाव वेगातील चारचाकी वाहने निघत असतांना पूलाखाली पडताना वाचल्याचे प्रत्यक्ष दर्श्ीनी सांगितले. वास्तविक हा अत्यंत जूना पूल झाला असून, सबंधित यंत्रणेने स्ट्ररल ऑडिटदेखील केले आहे. मात्र अजून ही त्याची नूतनीकरण, दुरुस्ती अथवा डागडूजीबाबत कुठलेही पाऊल उचलले जात नाही. संबंधित विभागाच्या उदासीन धोरणाबाबत येथील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे या पुलाच्या पलीकडे आदिवासी वसाहत आहे. या नागरिकांना पूला वरुनच ये-जा करावी लागत असते. शिवाय अक्कलकुवा रस्त्याकडे जाणारी चारचाकी वाहने या पूला वरुनच जात असतात. त्याच बरोबर शेतकरी ही जातात. साहजिकच पूलावर वहनानांची मोठी वर्दळ होत असते. ही वस्तुस्थिती लक्षात घेवून पूलाची तातडीने दुरुस्ती होणे गरजेचे आहे. परंतू याकडे लोकप्रतिनीधींनी सुध्दा दुर्लक्ष केल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. निदान सबंधित विभागाने रायगड येथील सावित्री पूलाची दुर्घटना टाळण्यासाठी या पूलाची दुरुस्ती करावी अशी मागणी आहे