शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
6
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
7
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
8
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
9
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
10
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
11
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
12
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
13
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
14
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
15
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
16
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
17
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
18
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
19
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
20
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...

कोरोना मृत्यूंची संख्या २०० पार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2021 12:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  जिल्ह्यात कोरोनामुळे गेल्या १० महिन्यात आतापर्यंत २०० जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात रुग्णांची संख्याही ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  जिल्ह्यात कोरोनामुळे गेल्या १० महिन्यात आतापर्यंत २०० जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत असल्याने तो एक चिंतेचा विषय ठरला आहे.जिल्ह्यात सुरुवातीच्या काळात कोरोना रुग्णांची संख्या कमी होती. राज्यात सर्वदूर कोरोना रुग्ण वाढत असताना नंदुरबारात मात्र रुग्णांची संख्या कमी होती; पण सध्या गेल्या तीन महिन्यापासून राज्यात रुग्ण कमी होत असताना जिल्ह्यात मात्र रुग्णांची संख्या वाढत आहे. मृत्यूचे प्रमाणही इतर भागाच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे चित्र आहे.          बुधवारी दिवसभरात पाच जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत मृत्यूंची संख्या दोनशे पार झाली आहे. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी आता प्रशासनाने प्रयत्न करण्याची गरज     आहे. त्यासाठी नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करून नियम तोडणाऱ्या नागरिकांविरुद्ध कारवाई करण्याची आवश्यकता आहे. नागरिकांनीही जबाबदारीचे भान ठेवून नियम पाळण्याची गरज आहे.