शहरं
Join us  
Trending Stories
1
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
2
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
3
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
4
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
5
आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी
6
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
7
पावसाळ्यात होणार मुंबईकरांची कोंडी; रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे BMCचे उद्दिष्ट फोल!
8
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
9
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
10
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
11
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
12
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
13
स्फोट होतात, माणसं मरतात, त्यात विशेष काय ?
14
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?
15
महापालिका डायरी: होर्डिंगसाठी बीएमसीची परवानगी तर घ्यावी लागेलच!
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

रासायनिक शेतीने देश खिळखिळा करण्याचे विदेशी कंपन्यांचे षडयंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 12:50 PM

नंदुरबार : भारतीय शेतक:यांना रासायनिक  व हायब्रिड शेतीची सवय लावून देशाची व्यवस्थाच खिळखिळ करण्याची विदेशी कंपनींचे षडयंत्र असून त्यापासून ...

नंदुरबार : भारतीय शेतक:यांना रासायनिक  व हायब्रिड शेतीची सवय लावून देशाची व्यवस्थाच खिळखिळ करण्याची विदेशी कंपनींचे षडयंत्र असून त्यापासून भारतीय शेतक:यांनी सावध रहाव़े देशातील कृषी विद्यापीठांनी त्याकरीता नैसर्गिक शेतीचा व देशी वानांचा प्रसार करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन हिमाचल प्रदेशचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी येथे केल़े नंदुरबार येथील कृषी विज्ञान केंद्रातर्फे बीज स्वावलंबन हेतु गठबंधन या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आह़े त्याचे उद्घाटन राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते झाल़े या वेळी भारत सरकारचा कृषक वाण व अधिकार जतन प्राधिकरणाचे रजिस्टार डॉ़ आऱसी़ अग्रवाल, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ़ पी़ विश्वनाथा, हेडगेवार समितीचे डॉ़ गजानन डांगे, कृष्णदास पाटील, जिल्हाधिकारी डॉ़ मल्लिनाथ कलेशेट्टी, जिल्हा पोलीस अधिक्षक संजय पाटील हे उपस्थित होत़े या वेळी बोलताना आचार्य देवव्रत यांनी सांगितले की, आज रासायनिक शेती व हायब्रिड वाणामुळे शेतीचे उत्पादन निश्चित वाढले असले तरी, त्यामुळे शेती निकस होत असून या धान्यामुळे कँन्सर, मधुमेह, हार्ट अॅटॅकसारखे आजार वाढले आहेत़ देशात रुग्णालयांची संख्या जशी वाढते आहे, त्याच्या कित्येक पटीने रुग्णांची संख्याही वाढते आह़े त्याला कारण हेच आह़े त्यामुळे यापासून बचाव करायचा असेल तर, नैसर्गिक शेती आणि देशी वाण हाच पर्याय आह़े आपण स्वत: आपल्या 200 एकर शेतीवर गेल्या 10 वर्षापासून असा प्रयोग करीत असून त्यामुळे उत्पादनही वाढले आहे आणि उत्पादित मालाची मागणीही वाढली आह़े कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारा हा मार्ग असल्याचे त्यांनी सांगितल़े