शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
3
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
4
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
5
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
6
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
7
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
8
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
9
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
10
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
11
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
12
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
13
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
14
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
15
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
16
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
17
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
18
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
19
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
20
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"

बससेवा नसल्याने विद्याथ्र्याची पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 1:05 PM

जागांअभावी प्रवेश मिळत नसल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े

ऑनलाईन लोकमतरांझणी, नंदुरबार, दि. 21 - सातपुडा पायथ्यालगतच्या विविध गावात बससेवा नसल्याने मुख्यत्वे विद्यार्थिनींना शिक्षणासाठी चार-पाच किमी पायपीट करावी लागत आह़े त्यामुळे ब:याच युवतींची मध्यतरीच शिक्षण सोडण्याची वेळ येत असल्याची स्थिती आह़े तसेच संबंधित विद्याथ्र्याना वसतीगृहांमध्येही पुरेशा जागांअभावी प्रवेश मिळत नसल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े जुने गोपाळपूर येथील विद्यार्थिनी दोन किमी अंतर पायपीट करीत तर जीवननगर पुनर्वसन येथील विद्यार्थिनी तीन किमी अंतर पायपीट करीत रांझणी येथून बसने प्रवास करीत असतात़ तोलाचापाडा येथील विद्यार्थिनी चार किमी वरपाडा येथील विद्यार्थिनी दीड किमी तर, जांबाई येथील विद्यार्थीनी चार किमी, व पाडळपूर येथील विद्यार्थिनी पाच किमी अंतर रोज पायपीट करीत असतात़ त्यामुळे विद्यार्थिनीची गळती होत असल्याचे सांगण्यात येत आह़े जाण्या-येण्याची सोय नसल्याने हुशार होतकरू विद्यार्थिनीही शाळेत जाण्यापासून वंचित राहत असल्याचे यातून दिसून येत आह़े त्यामुळे आदिवासी विकास विभागाने संबंधित वसतिगृहांना वसतिगृहात प्रवेश देण्यास प्राधान्य द्यावे अशी मागणी सातपुडा पायथ्यालगतच्या गावातील पालक व विद्याथ्र्याकडून करण्यात येत आह़े