शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

२२ खेड्यांना जोडणाऱ्या पुलाची झाली वाताहत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 12:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बोरद : बांधकाम पूर्ण झाल्यानंतर अवघ्या सात वर्षातच कोठवा नाल्यावरील पूल वाहून गेला. या पुलाची पुनर्बांधणी ...

लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : बांधकाम पूर्ण झाल्यानंतर अवघ्या सात वर्षातच कोठवा नाल्यावरील पूल वाहून गेला. या पुलाची पुनर्बांधणी करण्यात आली नसल्यामुळे महाराष्टÑ व गुजरातमधील २२ खेड्यांचा संपर्क तुटला आहे.तळोदा तालुक्याच्या पूर्वेकडील अनेक गावांसह गुजरातमधील काही गावांच्या सोयीसाठी कोठवा नाल्यावर गुजरात शासनाकडून पुल बांधण्यात आला. पुलाचे ठिकाण व रस्ता गुजरातमध्ये येत असल्याने पुल गुजरातच्या बांधकाम विभागामार्फत १० वर्षांपूर्वी बांधण्यात आला. हा पूल सर्वाधिक गावांना सोयीचा ठरत होता. परंतु पुल बांधल्यानंतर केवळ सात वर्षातच वाहून गेला. कदाचित या पुलाचे बांधकामात दर्जा राखला गेला नसावा, असे म्हटले जात आहे.हा पुल तुटल्यामुळे तळोदा तालुक्यातील जुवाणी, धजापाणी, मालदा, तुळाजा, करडे, बन, न्युबन, लाखापूर या गावांमधील नागरिकांची गैरसोय होत आहे. या नारिकांना १५ किलो मिटरचा अतिरिक्त फेरा मारावा लागत असून त्यातून त्यांना आर्थिक भूर्दंडही सहन करावा लागत आहे. हा भूर्दंड टाळण्यासाठी पुलाची पुनर्बांणी होणष अत्यावश्यक आहे. त्यामुळे बांधकामासाठी दोन्ही राज्यातील नागरिकांमार्फत दोन्ही राज्याच्या प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. परंतु नागरिकांच्या मागणीची कुठल्याच शासनाकडून दखल घेण्यात येत नाही. त्यामुळे तीन वर्षांपासून नागरिकांची गैरसोय सुरूच आहे. दोन्ही राज्यांकडून योग्य तोडगा काढत नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्याची मागणी होत आहे.४गुजरात शासनामार्फत १० वर्षापूर्वी या पुलाचे बांधकाम करण्यात आले. पुलाचे ठिकाण हे गुजरात हद्दीत येत असल्यामुळे हे काम गूजरातकडून करण्यात आले. परंतु पुल वाहून गेल्यानंतर हा पुल महाराष्टÑातील नागरिकांना सर्वाधिक सोयीचा ठरत आहे. त्यामुळे गुजरात शासनाने याच्या पुनर्बांधणीकडे दुर्लक्ष केल्याचे म्हटले जात आहे. एका बाजुने हा२२ पूल गुजरातच्या हद्दीत येत असल्याचे म्हणत महाराष्टÑ शासनाकडूनही या पुलाच्या पुनर्बांधणीसाठी दखल घेतली जात नाही. त्यामुळे या पुलाचा नेमका तोडगा निघत नाही. परिणामी दोन्ही राज्यातील नागरिकांची गैरसोय होत आहे. तोडगा काढण्यासाठी दोन्ही राज्याची सुंयुक्त बैठक घेण्यात यावी, अशा बैठकीतून योग्य मार्ग निघेल अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात येत आहे.