शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
13
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
14
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
15
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
16
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
17
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
18
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
19
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
20
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर

बलवंडला विद्याथ्र्यानी अडवली बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 11:28 AM

लोकमत न्यूज नेटवर्क बलवंड : दिवाळीनंतर एसटीच्या वेळेत मोठा बदल करण्यात आला, तर काही बसफे:या बंदही करण्यात आले. त्यामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्कबलवंड : दिवाळीनंतर एसटीच्या वेळेत मोठा बदल करण्यात आला, तर काही बसफे:या बंदही करण्यात आले. त्यामुळे शाळा - महाविद्यालयीन विद्याथ्र्याचे नियोजन चुकत आहे. शिवाय यामुळे विद्याथ्र्याचे शैक्षणिक नुकसान देखील होत असल्याचे म्हणत बलवंड परिसरातील विद्याथ्र्यानी बस अडवत आंदोलन केले. बलवंड ता.नंदुरबार या भागातून बहुसंख्य शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी एसटी बसने ये-जा   करीत शिक्षण घेत आहे. एसटीतून प्रवासासाठी त्यांनी मासिकप्रवास पास देखील काढले आहेत. दिवाळीपूर्वी बलवंडसाठी नंदुरबार आगारामार्फत सकाळी 9.15, दुपारी 1.15 व सायंकाळी 5.30 (बलवंड मुक्कामी) अशा बस सोडण्यात येत होत्या. परंतु दिवाळीनंतर या बसेसच्या वेळापत्रकात मोठा बदल करण्यात आला. या बदलानुसार सकाळी 9.15 ला सोडण्यात येणारी बस   बलवंड गावाच्या पुढील हट्टीर्पयत सोडण्यात येत आहे. त्यामुळे ही   बस तब्बल एक तास उशिरा परत  येत आहे.  एसटीच्या या बदलामुळे विद्याथ्र्याना एक तास उशिरा शाळा - महाविद्यालयात पोहोचावे लागत आहे. त्यात त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तर दुपारी 1.15 वाजता सुटणारी बस दिवाळीनंतर बंदच करण्यात आली आहे. त्यामुळे या बसने प्रवास करणा:या शनिमांडळ, रजाळे, बलवंड येथील 70 पेक्षा अधिक विद्याथ्र्याना त्रास सहन करावा लागत आहे. विद्याथ्र्याची होणारी गैरसोय नंदुरबार आगार व्यवस्थापनाच्या निदर्शनास आणून दिली. परंतु आगाराने याकडे दुर्लक्ष केल्याचे म्हणत विद्याथ्र्यानी बलवंड येथे सायंकाळीची एसटी बस  रोखत आंदोलन केले. हा प्रकार बस वाहक युवराज भिल यांनी भ्रमणध्वनीद्वारे आगार व्यवस्थापनाच्या निदर्शनास आणून दिले.