शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

ऊसतोडसाठी मजूर घेऊन जाणारा ट्रक अन् ट्रॅव्हल्स बसची धडक; ४ मजूर ठार, १४ जखमी

By मनोज शेलार | Updated: September 29, 2022 19:48 IST

शहादा पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

नंदुरबार : ऊसतोडसाठी मजूर घेऊन जाणारा ट्रक व खाजगी लक्झरी बसमध्ये झालेल्या धडकेत चारजण ठार तर १४ जण जखमी झाल्याची घटना शहादा वळण रस्त्यावर गुरुवारी सायंकाळी घडली. या अपघातात प्रमिला किशोर भिल (२८), सुनिता अशोक पाडवी (४५), करण अशोक पाडवी (२६) तिन्ही राहणार पाडळदा व रमणबाई आखीराज भिल (५०) रा. अलखेड असे चार मजूर मयत झाले आहेत. जिल्ह्यातील मजूर सध्या परजिल्हा आणि परराज्यात मजुरीसाठी जात आहेत. त्यासाठी ठेकेदारांची वाहने त्यांना घेण्यासाठी येत आहेत.

नेहमीप्रमाणे शहादा तालुक्यातील मजूर पंढरपूर साखर कारखाना आणि गुजरातमधील जुनागड परिसरात दोन वाहनातून ४५ पेक्षा अधीक मजूर जात होते. शहादा वळण रस्त्यावर दोन्ही वाहनांमध्ये समोरासमोर धडक झाली. त्यात ट्रकमधील चार मजूर जागीच ठार झाले तर १४ जण जखमी झाले. चार गंभीर जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. शहादा पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

सर्व महत्त्वाच्या घडामोडींसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल क्रमांकाची मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Deathमृत्यूAccidentअपघात