शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पार्डीच्या नदीला आले उर्ध्व पैनगंगेचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 00:55 IST

बारा महिने तुंबून वाहणारी पार्डी येथील नदी या वर्षात कोरडी पडल्याने नदीकाठावरील गावांतील विहिरी, बोअर कोरडे पडले होते़ पार्डी परिसरातील गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली असून जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता़ शासकीय स्तरावर बैठक झाली व पार्डी नदीला पाणी सोडण्यात आले़ त्यामुळे नदीकाठावरील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपार्डी : बारा महिने तुंबून वाहणारी पार्डी येथील नदी या वर्षात कोरडी पडल्याने नदीकाठावरील गावांतील विहिरी, बोअर कोरडे पडले होते़ पार्डी परिसरातील गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली असून जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता़ शासकीय स्तरावर बैठक झाली व पार्डी नदीला पाणी सोडण्यात आले़ त्यामुळे नदीकाठावरील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे़पार्डी गावालगत जलयुक्त शिवार अभियानअंतर्गत गावतळ्याचे काम करण्यात आले असून या तळ्यात मोठ्या प्रमाणात पाण्याची साठवण झाली. या तळ्यामुळे गावातील व पार्डी परिसरातील गावांना फायदा होणार आहे़ दोन वर्षांपूर्वी चार बंधारे बांधण्यात आले असून त्यामुळे काही प्रमाणात गावातील विहीर, बोअर याची पाणीपातळी वाढण्यास मदत झाली़ परंतु, मागील काही वर्षांपासून पावसाळा कमी झाल्यामुळे नदी कोरडीच राहिल्याने बंधाऱ्यात पाणी नव्हते़ त्यामुळे गावातील विहीर, बोअर कोरडेच राहिले होते़ मे महिन्याच्या २३ तारखेला नदीच्या पात्रात इसापूर धरणाचे पाणी सोडल्याने पार्डी गावासह परिसरातील गावाला याचा फायदा होणार आहे़पार्डी येथील नदीवर बंधारे बांधण्यात आले असल्याने व नदीच्या पाण्याचा प्रवाह मोठा असल्यामुळे खबरदारीचा इशारा देण्यात आला़गेल्यावर्षी ३० एप्रिल रोजी चार महिला पार्डी नदीच्या बंधाºयात कपडे धुण्यासाठी गेल्या असता एकीचा तोल जाऊन पाण्यात बुडत होती़ तिला वाचविण्यासाठी दुसºया महिला पाण्यात गेल्या़ पण पाणी खोल असल्याची कल्पना नसल्याने चारही महिला पाण्यात बुडाल्या़ त्यामधील दोन महिलांचा मृत्यू झाला होता़ त्यामुळे ग्रामपंचायतने पार्डी गावातील नागरिकांना आवाहन केले असून कपडे धुण्यासाठी नदीपात्रात न उतरण्यास सांगण्यात आले आहे़

टॅग्स :NandedनांदेडriverनदीWaterपाणीwater transportजलवाहतूक