शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Video: 'जय जय महाराष्ट्र माझा...; KCR यांच्या सभेची सुरुवात महाराष्ट्र गीताने

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2023 17:29 IST

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी नांदेडमध्ये जाहिर सभा घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणात एंट्री घेतली आहे.

नांदेड : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव(KCR) यांनी नांदेडमध्ये जाहिर सभा घेऊन महाराष्ट्राच्याराजकारणात एंट्री घेतली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपल्या पक्षाचे नाव बदलून 'भारत राष्ट्र समिती' केले आहे. या नामकरणाच्या दिवशी त्यांनी राष्ट्रीय राजकारणात प्रवेशाची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांची पहिलीच सभा महाराष्ट्रात झाली. दरम्यान, त्यांच्या सभेची सुरुवात महाराष्ट्राच्या राज्यगीताने झाली.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची नांदेड येथून महाराष्ट्रात एन्ट्री झाली आहे. रविवारी दुपारी दोन वाजता त्यांचे नांदेड विमानतळावर आगमन झाले. त्यानंतर ते गुरुद्वारा येथे पोहोचले. श्री सचखंड गुरुद्वारा येथे माथा टेकून केसीआर हे सभास्थळाकडे रवाना झाले. केसीआर यांना ऐकण्यासाठी सभास्थळी हजारो नागरिक जमले होते. यावेळी सभेची सुरुवात महाराष्ट्राचे राज्यगीत जय जय महाराष्ट्र माझा...या गाण्याने झाली.

वाचा सविस्तर बातमी- 'शेतकऱ्यांनो आता तुम्हीच आमदार-खासदार व्हा'; KCR यांची महाराष्ट्राच्या राजकारणात एंट्री...

आजच्या सभेसाठी भारज राष्ट्र समिती पक्षाकडून जय्यत तयारी करण्यात आली होती. संपूर्ण नांदेड शहर गुलाबी झाले होते. बीएसआर पक्षाच्या गुलाबी रंगाच्या ध्वज सर्वत्र झळकत आहेत. ठिकठिकाणी लावलेले होर्डीग, आकाशातील गॅस बलून आणि केसीआर यांची प्रतिमा असलेले उंच कट आऊटने सर्वांचे लक्ष वेधून घेत. विशेष म्हणजे, मागील अनेक दिवसापासून बीसीआरचे नेते तळ ठोकून सभेची तयारी करत होते.  

टॅग्स :K Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावNandaनंदा Maharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण