शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

भरधाव खाजगी बसच्या धडकेत दुचाकीवरील काका-पुतण्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 14:26 IST

एकजण जागीच ठार झाला तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

बिलोली (नांदेड ) : तालुक्यातील शंकरनगर येथे नांदेड-देगलुर मुख्यमार्गावरुन जाणाऱ्या एका दुचाकीस भरधाव खाजगी बसने धडक दिल्याने काका- पुतण्याचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली. फेरोज बाबु सय्यद (१९ ) व हुशेन अमीरसाब सय्यद (५०) अशी मृतांची नावे आहेत. 

नायगाव तालुक्यातील भोपाळा येथील हुशेन अमीरसाब सय्यद हे आपला पुतण्या फेरोज बाबु सय्यद यास सकाळी 8 वाजेच्या दरम्यान दुचाकीवरून (एम.एच.२६ बि.के.०९५६ ) शाळेत सोडण्यास जात होते. शंकरनगर येथे त्यांच्या दुचाकीला नांदेडकडून बीदरकडे जाणाऱ्या भरधाव खाजगी बसने धडक दिली. यात फेरोज याचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी असलेल्या हुशेन यांचा नांदेड येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक सोमनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उप पो.नि.बनसोडे हे करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूNandedनांदेड