शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

सॉफ्ट स्किल्स यशस्वी जीवनाचे सूत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 00:48 IST

मानवाला आपल्या जीवनात अनेक संकटांवर मात करून उभे राहावयाचे असेल तर माणूस म्हणून उभे राहण्याचे शास्त्र समजून घ्यावे लागेल. माणसाच्या यशामागे ८५ टक्के वाटा हा सॉफ्ट स्किल्सचा असतो. त्यामुळे प्रत्येकाने हे सॉफ्ट स्किल्स आत्मसात केले पाहिजेत असे प्रतिपादन औरंगाबादच्या उपजिल्हाधिकारी व लेखिका अंजली धानोरकर यांनी केले.

ठळक मुद्देस्वारातीम विद्यापीठ : उपजिल्हाधिकारी धानोरकर यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : मानवाला आपल्या जीवनात अनेक संकटांवर मात करून उभे राहावयाचे असेल तर माणूस म्हणून उभे राहण्याचे शास्त्र समजून घ्यावे लागेल. माणसाच्या यशामागे ८५ टक्के वाटा हा सॉफ्ट स्किल्सचा असतो. त्यामुळे प्रत्येकाने हे सॉफ्ट स्किल्स आत्मसात केले पाहिजेत असे प्रतिपादन औरंगाबादच्या उपजिल्हाधिकारी व लेखिका अंजली धानोरकर यांनी केले.स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने आयोजित विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात त्या बोलत होत्या.अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ.पंडित विद्यासागर उपस्थित होते. तसेच प्र-कुलगुरू डॉ. गणेशचंद्र शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. रमजान मुलाणी, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवी सरोदे, वित्त व लेखाधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजेश्वर दुडूकनाळे, विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या अध्यक्षा प्रतीक्षा लोंढे यांची उपस्थिती होती.अध्यक्षीय समारोपात कुलगूरू डॉ. पंडित विद्यासागर म्हणाले, विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी मनाची मशागत केली पाहिजे. माणूस घडण्याची प्रकिया समजून घेतली पाहिजे. सध्याच्या काळात ग्लोबल निकष महत्त्वाचे आहे.त्यामुळे हे निकष नीटपणे समजून घेऊन पुढे जायला हवे. व्यक्तिमत्त्व विकासासाठी सॉफ्ट स्किल्स किती महत्त्वाचे आहेत, हे आपणास धानोरकरांच्या व्याख्यानातून लक्षात आले आहे. हे स्किल्स आपण आत्मसात करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.याप्रसंगी विद्यापीठ विद्यार्थी परिषदेची अध्यक्षा प्रतीक्षा लोंढे यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन विद्यापीठ विद्यार्थी परिषदेचे सदस्य स्वामी सुरेंद्र यांनी केले. तर आभार गंगाप्रसाद इंगोले यांनी मानले. यावेळी दूरशिक्षण केंद्राचे संचालक डॉ. राम जाधव, अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. पी. विठ्ठल, सहायक कुलसचिव डॉ. सरिता यन्नावार यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थी विकास विभागातील कर्मचारी संभा कांबळे, सुनील कांबळे, बालाजी शिंदे, दत्ता येवले, प्रवीण राठोड या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :swami ramanand tirth marathawada univercity, nandedस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडStudentविद्यार्थीAurangabadऔरंगाबाद