शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

...तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू - अशोक चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2020 05:10 IST

नांदेड : अनेकांना अजूनही वाटते काँग्रेस, राष्टÑवादी आणि शिवसेना हे तीन पक्ष एकत्रित कसे आले. आलो आम्ही एकत्रित, कारण ...

नांदेड : अनेकांना अजूनही वाटते काँग्रेस, राष्टÑवादी आणि शिवसेना हे तीन पक्ष एकत्रित कसे आले. आलो आम्ही एकत्रित, कारण हल्लीचा जमाना मल्टीस्टारचा आहे. चित्रपटात तीन-तीन हिरो पाहिजेत त्याप्रमाणेच तीन विचारांच्या तीन पक्षांचे सरकार आले. मात्र, हे सरकार संविधानाच्या चौकटीत राहूनच काम करणार आहे. तशी स्पष्ट कल्पना काँग्रेसने शिवसेनेला दिली आहे. एवढेच नव्हे, तर शिवसेनेकडून तसे लिहून घेतले आहे. ज्या दिवशी हे सरकार घटनेच्या चौकटीबाहेर जाईल त्यादिवशी काँग्रेस सरकारमधून बाहेर पडेल, असा इशारा सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी दिला.नांदेड येथे एका कार्यक्रमात बोलताना चव्हाण म्हणाले, सरकार स्थापनेच्यावेळी आम्ही दिल्लीत आमच्या नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेतली. त्या म्हणाल्या, संविधानाच्या चौकटीत राहूनच सरकार चालले पाहिजे.त्याच्या पलीकडे जाता येणार नाही आणि तसे झाले तर सरकारमधून बाहेर पडायचे.सोनिया गांधी यांचे म्हणणे आम्ही उद्धव ठाकरे यांना सांगितले. त्यांच्या होकारानंतरच सरकार अस्तित्वात आले. त्यामुळे आमचे महाआघाडीचे हे सरकार घटनेप्रमाणेच कामकरेल.कोणताही लेखी करार नाहीशिवसेना नेते, मंत्री एकनाथ शिंदे यांनी अशोक चव्हाण यांचा दावा फेटाळून लावला आहे. ते म्हणाले, तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी किमान समान कार्यक्रम ठरविला असून त्यावर सर्वांच्या सह्या आहेत. याशिवाय कोणताही लेखी करार झालेला नाही.हा तर हॉरर सिनेमाअशोक चव्हाण यांच्या ‘राज्यातील सरकार हे मल्टीस्टारर सिनेमा’ या वक्तव्यााचा फडणवीस यांनी समाचार घेतला़ हा मल्टीस्टार सिनेमा नसून हॉरर सिनेमा आहे़तो किती दिवस पहायचा हेजनताच ठरवील़ परंतु हा हॉरर सिनेमा लवकरच बंद होणार, असेही ते म्हणाले़

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडी