शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
4
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
5
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
6
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
7
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
8
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
9
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
10
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
11
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
12
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
13
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
14
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
15
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
16
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
17
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
18
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
19
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
20
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 

पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू होणार, मुलांना शाळेत पाठविण्यास पालक तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:16 IST

जिल्ह्यातील विद्यार्थी संख्या- पाचवी -६३,२०५, सहावी- ६०,१४६, सातवी- ६०,२०८, आठवी- ५८,४६० जिल्ह्यातील शाळांची संख्या - ९,२७८, जिल्ह्यातील शिक्षक संख्या ...

जिल्ह्यातील विद्यार्थी संख्या- पाचवी -६३,२०५, सहावी- ६०,१४६, सातवी- ६०,२०८, आठवी- ५८,४६०

जिल्ह्यातील शाळांची संख्या - ९,२७८, जिल्ह्यातील शिक्षक संख्या -१,९८२

चौकट- नववी ते बारावीची ३८ टक्के उपस्थिती

जिल्ह्यातील नववी ते बारावीच्या शाळा नोव्हेंबर अखेर सुरू करण्यात आल्या. मात्र, कोरोनाची भीती कायम असल्याने शहरी भागातील विद्यार्थ्यांची उपस्थिती अल्प असल्याचे चित्र आहे, तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची संख्या हळूहळू वाढत आहे. सध्या जिल्ह्यातील ३ लाख ७२ हजार ६६९ एकूण विद्यार्थ्यांपैकी १ लाख ४४ हजार विद्यार्थ्यांची उपस्थिती आहे.

पालकांना काय वाटते

१. मागील दहा महिन्यांपासून मुले घरीच आहेत. ऑनलाइन शिक्षणाचे प्रभाव पडत नसल्याने मुलांना शाळेत पाठविणे गरजेचे आहे. - सीमा बुक्तरे, सिद्धांतनगर

२. कोरोनाची भीती कायम असली, तरी मुलांना शाळेत पाठविणे खूप आवश्यक आहे. त्यासाठी मानसिक तयारी झाली आहे. - सी.एल. गायकवाड

३. शाळांना योग्य खबरदारी घेऊन शाळा सुरू करणे गरजेचे आहे. मुलांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले आहे. - संजय पाटील

शिक्षणाधिकाऱ्यांचा कोट- शिक्षण विभागाने सर्व शाळांचा आढावा घेऊन स्वच्छतेसंदर्भात सूचना दिल्या आहेत. शाळा निर्जंतुकीकरण करणे, मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे या प्रमुख सूचनांचे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

- प्रशांत दिग्रसकर, शिक्षणाधिकारी, नांदेड