शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
2
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
3
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
4
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
5
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
6
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
7
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
8
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
9
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
11
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
12
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
13
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
14
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
15
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
16
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
17
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
18
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
19
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
20
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक

दलित वस्ती योजनेचे योग्य नियोजन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 00:01 IST

खा. अशोक चव्हाण यांनी सोमवारी जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा आढावा घेतला. जिल्हा परिषदेचे प्रशासन गतिमान करण्याची गरज असून शासनाकडून येणारा कोणत्याही विभागाचा निधी परत जाणार नाही. याची दक्षता घ्यावी अशी सूचना त्यांनी सदस्यांना केली. विशेषत: दलित वस्ती सुधार योजनेच्या निधीचे योग्य नियोजन करावे असे निर्देशही दिले.

ठळक मुद्देआढावा : अशोक चव्हाण यांचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : खा. अशोक चव्हाण यांनी सोमवारी जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा आढावा घेतला. जिल्हा परिषदेचे प्रशासन गतिमान करण्याची गरज असून शासनाकडून येणारा कोणत्याही विभागाचा निधी परत जाणार नाही. याची दक्षता घ्यावी अशी सूचना त्यांनी सदस्यांना केली. विशेषत: दलित वस्ती सुधार योजनेच्या निधीचे योग्य नियोजन करावे असे निर्देशही दिले.खा. चव्हाण यांनी सोमवारी रात्री उशिरा आयटीएम येथे जिल्हा परिषदेतील विविध विकास कामासंदर्भात सदस्यांसह पदाधिकाºयांशी संवाद साधला. बैठकीस आ. अमरनाथ राजूरकर, आ. डी.पी. सावंत, आ. वसंतराव चव्हाण, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शांताबाई पवार, माजी आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्यासह प्रमुख पदाधिकाºयांची उपस्थिती होती.यावेळी त्यांनी विविध विभागांची कामे कशा पद्धतीने सुरू आहेत, याची माहिती घेवून सदर कामांना अधिक गती देण्यासाठी सूचना केल्या. जिल्हा परिषदेसाठी येणारा निधी लोकांच्या हितासाठी वापरला गेला पाहिजे. विशेषत: जी कामे अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत, त्यांना प्राधान्य देऊन ती कामे मार्गी लावण्यासाठी सर्व पदाधिकाºयांनी पुढाकार घ्यावा, अशी सूचना खा. चव्हाण यांनी केली. कोणत्याही विभागाचा निधी परत जावू नये, यासाठी नियोजन करण्याची आवश्यकता असून त्यादृष्टीने प्राधान्यक्रम ठरवावा असेही ते म्हणाले.दरम्यान, खा. चव्हाण यांनी यापूर्वी महानगरपालिकेच्या कामकाजाचा आढावा घेवून बैठक घेतली होती. तसेच जनहितांच्या कामांना प्राध्यान्य देण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसारच जिल्हा परिषदेतील कामकाजाचा आढावा घेतल्याने जिल्हा परिषदेतील रेंगाळलेल्या कामांना गती मिळेल.