शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
2
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
3
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
4
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
5
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
6
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
7
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
9
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
10
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
11
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
12
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
13
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
14
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
16
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
17
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
20
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक

आम्ही बैठकीत असताना पंतप्रधान प्रचार सभेत गुंतले होते : शरद पवार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 8:58 PM

नोटबंदीनंतर दहशतवाद संपेल असे मोदी म्हणाले होते त्याचे काय झाले असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. 

नांदेड : पुलवामा घटना ही देशावरचे संकट आहे, अशा संकटात आम्ही एकीची दर्शन घडवितो असा लौकिक आहे. परंतु, गृहमंत्र्यांनी घेतलेल्या सर्वपक्षीय बैठकीत आम्ही सर्वजण हजर असतांना पंतप्रधान प्रचार सभेत गुंतले होते अशी जोरदार टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नांदेड येथे महाआघाडीच्या पहिल्या प्रचार सभेत केली. 

शंकरराव मी गृहमंत्री होतो, देशाची ताकद काय आहे याची आम्हाला माहिती आहे. शास्त्री, इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानला धडा शिकवला, ही धमक त्यांच्यात होती. निवडणूक आल्या जातील परंतु देशात सध्या चिंतेची परिस्थिती आहे.दररोज जवान शहीद होत आहेत, दरवर्षी हल्ले वाढत आहेत, असे असताना सरकार केवळ '56 इंच' छातीच्या गोष्टी करते असेही पवार यावेळी म्हणाले. तसेच नोटबंदीनंतर दहशतवाद संपेल असे मोदी म्हणाले होते त्याचे काय झाले असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. 

शेतकऱ्यांना नियमात अडकवले आम्ही शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली, या सरकारच्या काळात शेतकऱ्यांना केवळ नियम अन निकषांच्या कचाट्यात अडकवले गेले. देश जगात गहू, कापूस, साखर निर्यात करण्यात दुसऱ्या क्रमांकावर आम्ही आणला, बळीराजाने त्यासाठी घाम गळाला, बळीराजा उध्वस्त झाला तर देश उध्वस्त होईल असेही ते म्हणाले 

राफेलचे भूत सरकारला गाडणार लबाडच्या घरचं आवताण जेवल्याशिवाय खरं नाही. संरक्षण खात्याच्या काम आम्ही ही पाहिले आहे. एका विमानाची किंमत 500 कोटी हुन 1600 कोटींवर नेली, बाकीचे पैसे गेले कुठे, हे राफेलचे भूत सरकारला गडल्याशिवाय राहणार नाही असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारprime ministerपंतप्रधानBJPभाजपा